शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जिल्ह्यात १२ हजार मतदार करणार पहिल्यांदाच मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या ...

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा काार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत. n लाेकमत न्यूज नेटवर्क

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत.

--इन्फो--

अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा!

१) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे.

२) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे.