शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२ हजार मतदार करणार पहिल्यांदाच मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या ...

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा काार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत. n लाेकमत न्यूज नेटवर्क

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत.

--इन्फो--

अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा!

१) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे.

२) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे.