शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

१२ हजार विद्यार्थ्यांनी केली भाग दोन प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: June 19, 2017 18:49 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया : भाग एकमध्ये २६ हजार विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियांतर्गत आत्तापर्यंत सुमारे १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, भाग एकमधील प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार ४० पर्यंत पोहोचली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी भाग एकची पडतळणी करून न घेताच भाग दोन भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अडचणी येत असून, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे, त्यांनी संबंधित भागासाठी नियोजित मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काही विद्यार्थी थेट भाग दोन भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाग दोन भरता येणार नाही. तर पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकांमधील माहिती भरताना चुका करीत असल्याने त्यांनी शाळा, महाविद्यालयांमधील सुविधा केंद्र अथवा मार्गदर्शन कें द्रावर संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.