शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कृषिपंपांची ११८३ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:45 IST

कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, किमान दोन त्रैमासिक वीज बिल ग्राहकांनी भरणे अपेक्षित आहे. अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

नाशिक : कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, किमान दोन त्रैमासिक वीज बिल ग्राहकांनी भरणे अपेक्षित आहे. अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास १ हजार १८३ कोटी रु पयांची थकबाकी असून, थकीत रक्कम तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ६ लाख ६२ हजार कृषिपंप वीजजोडण्या आहेत. यातील अवघे तीन हजार ग्राहक वगळता उर्वरित ६ लाख ५९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ३ हजार ४६९ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्यादृष्टीने आता कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, एप्रिल ते सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत आकारण्यात आलेले चालू बिल (देयक) म्हणजेच दोन त्रैमासिक बिले न भरणाºया कृषिपंपांची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर मंडलातील १ लाख ६५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९१ कोटी रु पयांची थकबाकी आहे. यातील १ लाख ६४ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी रु पयांची चालू बिले थकीत आहेत. मालेगाव मंडलातील १ लाख ३९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९२ कोटी रु पयांची वीज बिले थकीत असून, यातील १ लाख ३८ हजार ३०० ग्राहकांकडे ३५ कोटी ४२ लाख रु पयांची चालू थकबाकी आहे.