शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

100 क्ंिवटल तूर पडून

By admin | Updated: March 10, 2017 01:14 IST

येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली.

 येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली. शासन व नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे व तूर खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कडधान्यवाढीसाठी शासनाने विशेष योजना राबविल्याने तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. तुरीचा साठा करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विक्री सुरू केली होती. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी केंद्र येवल्यात सुरू केले आहे. हे केंद्र सुरू होऊन महिना झाला. नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रति क्विंटल स्थिर भावाने ६ फेब्रुवारीला तूर खरेदी सुरू करून महिना झाला. गेल्या महिनाभरात ५०५० रु पये प्रतिक्विंटल दराने १७८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.भाव स्थिरता योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास नाफेडद्वारा येवला तालुका खरेदी-विक्री संघाला पुरवलेले ३८०० किलो बारदानांपैकी ३५७० किलो बारदान महिनाभारत वापरला गेले. उरलेले बारदान फाटके असल्याने ते वापरता येत नाही. त्यामुळे बारदानाअभावी तूर खरेदी करणे शक्य नसल्याचे खरेदी- विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी सांगितले. तूर खरेदी पूर्ववत चालू व्हावी यासाठी नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.