शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचाच घसा पडला कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पाणी टंचाईचे नियोजन आणि उपाययोजना करणा:या जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पाणी टंचाईचे नियोजन आणि उपाययोजना करणा:या जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद इमारत आणि वसाहतीला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून मिटरने पाणी पुरवठा होत असला तरी वसाहतीला चार दिवसाआड पाणी येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेची इमारत टोकरतलाव रस्त्यावर आहे. हा भाग उजाड माळराणाचा आहे. त्यामुळे या भागातील जमिनीखालील पाण्याची पातळी खोल आहे. त्याचा फटका पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्यात होत आहे. दोन कुपनलिका आटल्याजिल्हा परिषद इमारत आणि वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद आवारात दोन कुपनलिका करण्यात आल्या आहेत. त्या देखील यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यातच कोरडय़ा झाल्या होत्या. जिल्हा परिषदेने पुन्हा दोन ठिकाणी नवीन कुपनलिका केल्या परंतु त्या देखील कोरडय़ा गेल्या. परिणामी पाण्याचे मोठे संकट जिल्हा परिषदेसमोर उभे ठाकले आहे. घरून आणावे लागते पाणीकर्मचा:यांना कामावर येतांना घरून पुरेसे पाणी आणावे लागत आहे. आणलेले पाणी दिवसभर पुरविण्याचे आव्हान कर्मचा:यांसमोर असते. त्यांच्याकडे कुणी काम घेवून आलेच तर त्यांना पाणी पाजण्याचीही दिक्कत अशा कर्मचा:यांना असते. काम घेवून येणारे अनेक अभ्यागत हे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केबीनजवळील वॉटर फिल्टरजवळ जावून पाण्याची तहान भागवतात. तेथेही मर्यादा येत असल्याने ते ही काही वेळा बंद होते.वसाहतीला फटकाजिल्हा परिषद वसाहतीला पाणी टंचाईचा मोठा फटका बसत आहे. वसाहतीला पूर्वी चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. आता पालिकेचे पाणी घेतल्याने किमान दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. काही कर्मचारी खाजगी टँकर आणून पाण्याची गरज भागवत आहेत. पालिका आली धावून जिल्हा परिषदेच्या मदतीला पालिका धावून आली आहे. पालिकेने मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे मान्य केल्याने गेल्या महिन्यापासून ब:यापैकी समस्या सुटली आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या जलकुंभाची साठवण क्षमता एक लाख लिटर इतकी आहे तर जिल्हा परिषदेला दररोज किमान दीड लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे ही असमानता असल्यामुळे तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. आता पालिकेने एक तासाऐवजी दीड तास पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केल्याने ब:यापैकी समस्या सुटण्यास मदत होत आहे. जिल्हा परिषद इमारत व पदाधिका:यांचे निवासस्थान या दरम्यान एक नाला गेला आहे. पावसाळ्यात या नाल्यातून ब:यापैकी पाणी वाहते. आता या नाल्यावर बांध घालून ते पाणी अडविण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. जेणेकरून जमिनीत पाणी मुरल्यावर कुपनलिकेची पाणी पातळी ब:यापैकी टिकून राहू शकते. याशिवाय याच नाल्याच्या परिसरात एक किंवा दोन कुपनलिका केल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.