शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

उर्जेबाबत जिल्हा परिषद स्वावलंबी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 13:01 IST

11 हजार युनिट, बील भरावे लागते 50 लाख

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या वार्षिक 50 लाखांच्या वीज बिलावर उपाय म्हणून जिल्हा परिषद आता सौर उज्रेचा पर्याय स्विकारून स्वावलंबी होणार आहे. त्यासाठी डीपीडीसीकडे मदतीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी अर्थात पाच वर्षापूवी देखील जिल्हा परिषदेने सौर किंवा पवन उर्जाद्वारे वीज मिळविण्याचा ठराव केला होता. त्याची फाईल मात्र नंतर उघडलीच गेली नाही. जिल्हा परिषदेची नवीन इमारतीत विविध विभाग कार्यान्वीत आहेत. तीन मजली इमारतीचे बील परवडत नाही म्हणून एक लिफ्ट कायमस्वरूपी बंदच आहे. दुसरी देखील अधूनमधून सुरू असते. विविध विभागांचे वीज बील देखील भरमसाठ येत असते. वर्षाला किंमान 50 लाख नुसतेच वीज बिलात जात असतात. आधीच जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी, त्यात असे खर्च परवडणारे नसतात. ही बाब लक्षात घेता आता वीज बिलांवर उपाय  म्हणून सौर उज्रेचा पर्याय स्विकारण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. सध्या विविध मोठय़ा संस्था, हॉस्पीटल, शाळांवर सौर उज्रेद्वारे वीज मिळविण्यात येत आहे. तीच पद्धत आता जिल्हा परिषद स्विकारणार आहे. सौर प्लेटसाठी अडचणीजिल्हा परिषद इमारतीची रचना वेगळ्या धाटणीची आहे. तिस:या मजल्यावर सौर प्लेट लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे इमारतीच्या मागील बाजूस किंवा आणखी इतर ठिकाणी सौर प्लेट लावावी लागणार आहेत. एवढय़ा मोठय़ा परिसराला वीज पुरविण्यासाठी सौर प्लेटाही मोठय़ा संख्येने लागणार आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याबाबत जिल्हा परिषदेला कार्यवाही करावी लागणार आहे. सौर उज्रेच्या प्लेटा सहसा इमारतीच्या वरच्या भागावर अर्थात उंच ठिकाणी लावाव्या लागतात. किमान पुरेसा प्रकाश या ठिकाणी मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो.वर्षाला 11 हजार युनिट जिल्हा परिषदेला वर्षाला किमान 11 हजार युनिट वीज लागते. त्याचे एकुण वीज बील तब्बल 50 लाखांर्पयत असते. जिल्हा परिषदेने कमीत कमी वीज वापर करावयाचा म्हटला तरी तो नऊ ते दहा हजार युनिटर्पयत राहीलच. याशिवाय     याच भागात असलेले   पदाधिका:यांचे निवासस्थान, विश्रांतीगृह आणि अधिकारी, कर्मचा:यांचे निवासस्थाने देखील आहेत. त्यांनाही याचअंतर्गत वीज पुरवठा करावा लागतो. यापुढे वीजेचे दर आणि वाढणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे विजेचे बील 60 लाखांच्या वर जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहेच. त्यामुळे तफकाफडकी सौर उज्रेचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.पाच वर्षापूर्वीही ठरावजिल्हा परिषदेला सौर किंवा पवन उज्रेद्वारा वीज पुरवठा करावा यासाठी पाच वर्षापूर्वी देखील ठराव करण्यात आला होता. त्यावेळी     पवन उज्रेला पसंती देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा परिसर हा टेकडय़ांचा आणि उजाड स्वरूपातील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पवन उज्रेचे टॉवर बसवून त्याद्वारे वीज मिळविता येईल काय? याची चाचपणी करण्यात आली होती. परंतु ती बाब खर्चीक राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सौर उज्रेला पसंती देण्यात आली होती. नंतर मात्र हा प्रस्ताव बारगळला होता.