शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

दुष्काळी कामांना यंदा वॉटरकपची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:10 IST

यंदाही दोनच तालुके : दुष्काळ संकट नाही तर कामांची संधी समजणार

नंदुरबार : : पाणी फाऊंडेशनअंतर्गत यंदाही केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातच स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्ही तालुक्यातील 287 ग्रामपंचायती व त्यातील 346 गावांमध्ये ही स्पर्धा राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दम्यान, गेल्यावर्षी दोन्ही तालुक्यातील 83 गावांनी सहभाग घेतला होता. काही गावांनी चांगले कामे केलीही परंतु यंदा अपेक्षीत पजर्न्यमानच झाले नसल्याने या कामांची उपयोगितेचा अनुभव गावक:यांना येवू शकला नाही.पाणी फाऊंडेशनने यंदा ही स्पर्धा जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुक्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आतापासूनच गावागावात ग्रामसभा घेवून गावक:यांना या स्पर्धेविषयी माहिती देवून सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जे गावे सहभागी होतील त्या गावातील प्रत्येकी पाच जणांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्यक्षात स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.यंदा दुष्काळाचे गंभीर सावट असल्यामुळे हे संकट न समजता या कामांबाबत संधी समजून जास्तीत जास्त गावांना या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनचा प्रय} आहे. त्यासाठी फाऊंडेशनचे समन्वयक तात्या भोसले हे गावोगाव पिंजून काढत आहेत. गावकरी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, या क्षेत्रात काम करणारे समाजसेवक यांच्यासह संस्था व संघटनांशी त्यांनी संपर्क सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.यंदा शाळांना सहभागी करणारयंदा शालेय विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी दहा शाळा निवडून त्यातील सातवी ते नववीच्या 30 विद्याथ्र्याची निवड करण्यात येईल. या विद्याथ्र्याना पाण्याचे महत्व आणि जलसंधारण याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या गावात, आपल्या कुटूंबात या कामाबाबत, उपक्रमाबाबत चर्चा करून त्याचे महत्त्व पटवून देत गावक:यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत. निवडलेल्या 20 शाळांमध्ये दोन्ही तालुकास्तरावर स्पर्धा देखील होईल. यात विद्याथ्र्यानी जलसंधारणासंदर्भात मॉडेल तयार करून त्याची उपयोगिता दाखवायची आहे. त्याची पहाणी करण्यासाठी राज्य स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात येणार असून संबधीत शाळांना गौरविण्यात येणार आहे.यंदाही काही संस्था, संघटनांचा सहभागस्पर्धेत यंदाही संस्था व संघटनांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर राहणार आहे. गेल्यावर्षाप्रमाणे बीजेएस अर्थात भारतीय जैन संघटना देखील सक्रीय सहभाग नोंदविणार आहे. याशिवाय नाम संघटना देखील यंदा या उपक्रमात सक्रीय योगदान देणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभुमीवर जास्तीत जास्त कामे हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. काही अधिका:यांना किमान पाच ते दहा गावांची जबाबदारी देखील सोपविण्यात येणार आहे.