शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नंदुरबार येथे वर्षभरात कामगार नोंदणीचे एक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:58 IST

कार्यालयाअभावी मजूरांची फरफट : योजना असूनही माहितीअभावी अनभिज्ञ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : जिल्हानिर्मितीला 20 वर्ष उलटूनही 12 जिल्हा कार्यालयांची प्रतिक्षा आह़े यामुळे जिल्हावासियांची परवड होत असल्याचा प्रत्यय सध्या येत आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी चालवण्यात येणा:या योजनांची माहितीच मिळत नसल्याने त्यातील लाभांपासून ते अनभिज्ञ आहेत़ जिल्ह्यात आजघडीस किमान 20 हजार बांधकाम कामगार आहेत़ ठिकठिकाणी होणारी खाजगी आणि शासकीय बांधकामे यावर दरनिर्वाह करणा:या कामगारांना ठेकेदाराकडून मिळणारा दैनंदिन रोजगार वगळता कामगार कल्याणाच्या कोणत्याच योजनेतून लाभ मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून वार्षिक 1 कोटी रूपयांर्पयत निधी जिल्हास्तरावर खर्च होत असताना कामगार लाभापासून वंचित असल्याचे चित्र आह़े यामुळे जिल्ह्यात कामगार अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची मागणी होऊ लागली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी धुळे येथील कामगार अधिकारी कार्यालयात करण्यात येत़े 2010 पासून आजवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 11 हजार कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती कार्यालयाने दिली आह़े 18 ते 60 या वयोगटातील कामगारांसाठी विवाह अनुदान, मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, कामगारांना कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन हजारार्पयत खर्च, कामाच्या ठिकाणी अपघात होऊन अपंगत्त्व आल्यास 2 रूपयांची आर्थिक मदत देण्यासह 15 प्रकारच्या योजना चालवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ गेल्या 7 वर्षात दोन्ही जिल्ह्यातील 850 लाभार्थी कामगारांना विम्याची रक्कम देण्यात आल्याची माहितीही कार्यालयाकडून देण्यात आली आह़े विविध आजार आणि त्यासाठीचा उपचाराचा खर्च राजीवगांधी जीवनदायिनी योजनेद्वारे करण्यात येत असल्याचे कामगार अधिका:यांनी दिली आह़े एकीकडे शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर योजना राबवण्यात येत असताना जिल्ह्यात नेमक्या किती लाभार्थीना त्याचा लाभ मिळाला, याबाबत मात्र माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नाही़ यामुळे कामगाराचे नेमके कल्याण कसे झाले याबाबतच साशंकता आह़े राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी मुंबई येथील मुख्यालय असलेल्या इमारत बांधकाम मंडळांतर्गत केली जात़े शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर यांचा समावेश असलेल्या या मंडळाने बांधकाम कामगारांना कामावर घेताना असंख्य अटी शर्ती घालून दिल्या आहेत़ मंडळाच्या निर्देशानुसार वर्षभर कामगारांच्या नोंदण्या आणि त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात़ शासनाच्या जिल्हा कामगार अधिकारी यांच्यामार्फत ह्या योजना राबवण्यात येत असल्या तरी रिक्त पदांमुळे येथेही समस्या आहेत़आजघडीस नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी एकच कामगार अधिकारी आह़े नंदुरबार जिल्ह्यात कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येत आह़े यातून अद्यापर्पयत 60 जणांची नोंदणी झाल्याची माहितीही देण्यात आली आह़े नंदुरबार येथे कार्यालय नसल्याने गरजू कामगार धुळे येथे जावून कामगार असल्याची नोंदणी करून घेतात़ नोंदणी झाल्यावर त्यांना फोटो-ओळखपत्र देण्यात येत़े शासनाच्या घोषणेनुसार कामगारांच्या मुलांना दज्रेदार शिक्षण, आरोग्य तपासणी, कुशल कामगारांचे प्रशिक्षण याबाबत कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े वर्षभरात किमान दोन वेळा कामगारांच्या योजनांचा आढावा घेण्याची गरज आह़े