शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

कामगार नोंदणी ठरतेय केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:34 IST

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ...

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े आतार्पयत या अभियानांतर्गत धुळे येथे 10 हजार 722, तर नंदुरबार येथे 1 हजार 160 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केवळ चार कर्मचा:यांचे पथक देण्यात आले आह़े त्यातील एक कर्मचारी कारकून असून त्याचा  प्रत्यक्ष नोंदणी कामात सहभाग नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान, धुळे-साक्री, शिरपूर-शिंदखेडा, नंदुरबार-नवापूर व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका अधिका:याची नेमणूक करण्यात आली आह़े संपूर्ण राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असत़े परंतु वरील 10 जिल्ह्यांमध्ये  विशेष अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाला ‘अटल विश्वकर्मा अभियान’ असे नाव देण्यात आले  आह़े राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील बांधकाम कामगार दुर्लक्षित आहेत़ त्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने ते त्यापासून वंचित राहत असतात़ त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यामुळे शासनाकडून अशा कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आह़े परंतु असे करीत असताना कामगार नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविणे गरजेचे होत़े परंतु तसे न करता केवळ चार सदस्यांच्या पथकावर दोन जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी आल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आह़े कामगारांची नोंदणी करताना कर्मचा:यांची मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे याचा परिणाम कामगारांच्या नोंदणी अभियानावरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही़