शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

डांबरीकरण व फरशी पुलांचे काम अपूर्ण दुर्गम भागातील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:46 IST

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन ...

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावरील 51 फरशी पूलपैकी 22 पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्याच्या आतार्पयत झालेल्या कामाची चौकशी करून उर्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी दुर्गम भागातील त्रस्त जनतेकडून होत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. खडीचा दुसरा थर न टाकल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खडी टाकलेली नसल्याने रस्त्यावर उडणा:या धुळीमुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यादरम्यान 22 फरशी पुलांचे कामही अपूर्णावस्थेत असून दोन ठिकाणी तर कामच केलले नाही. काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम आवश्यक असताना संरक्षण भिंती बांधल्या नसल्याने  या द:याखो:यातून व घाट सेक्शनमधून जाणा:या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या साईडपट्टय़ाही केलेल्या नाहीत. तसेच पावसाचे पाणी निघण्यासाठी चारी बनविण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्यादरम्यान झालेले फरशी पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र डांबरचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच दूरवस्था झाली आहे. या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण पुलांचे बांधकाम पूर्ण करून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी खाई येथील सरपंच सेमटीबाई गुलाबसिंग पाडवी, उपसरपंच हांजा प्रभा पाडवी, कंकाळामाळचे सरपंच जलसिंग रतन्या पाडवी, उपसरपंच दिवल्या बाज्या वळवी, ग्रा.पं. सदस्य संपत कालूसिंग पाडवी, वसंत राश्या वसावे, नमी शिवाजी पाडवी, सुनील जोंदा पाडवी, रामा खोजल्या वसावे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.