शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

वृक्ष लागवडीसाठी श्रमदानातून खड्डे खोदण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  शहादा : टोकरे कोळी युवा मंच शहादा तालुका यांच्या वतीने आपणही निसर्गाचे काही देणं लागतो या ...

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : टोकरे कोळी युवा मंच शहादा तालुका यांच्या वतीने आपणही निसर्गाचे काही देणं लागतो या उद्देशाने यावर्षी पावसाळ्यात शहादा शहरासह परिसरात विविध जातीचे 500 वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी मंचच्या वतीने श्रमदानातून खड्डे खोदण्यात येत आहेत.टोकरे कोळी युवा मंचच्या वतीने परिसरात पर्यावरणपूरक 500 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सावखेडा ते कमरावदफाटा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे नसल्याने तेथे वृक्ष लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी खड्डे खोदून तयार आहेत. दोन-तीन पाऊस पडल्यानंतर जमिनीत गारवा तयार झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा या खड्डय़ांमध्ये सरळ उंच जाणारी, सावली देणारी, फळे-फुले येणारी झाडे अशोक, वड, चिंच, आंबा, कडूनिंब आदी वृक्ष  लागवड करण्यात येणार असून प्रत्येक वृक्ष कसे जगेलया साठी मंचच्या वतीने काळजी घेणार असल्याचे सांगितले. पर्यावरणातील होत असलेले बदल, त्याचा शेती व शेतीपूरक धंद्यांवर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवड उपयोगी ठरणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टींविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. गावाच्या परिसरात सार्वजनिक जमिनी, गायराने, शाळा-महाविद्यालय परिसर, पाण्याचे पाट, नद्या-नाले, तलाव, रस्ते, शेताचे रस्ते, शेताचे बांध आदी ठिकाणी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी गावात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी टोकरे कोळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुदाम कोळी, मंचचे सदस्य किरण निकुम, निलेश शिंदे, महेश कोळी, सचिन बागूल, मयूर शिंदे, अभिषेक निकम, विशाल कुवर, पंकज शिंदे, अजय निकुम, अभिषेक निकुम, अजय कोळी, वेदांत निकम, यश निकम आदी परिश्रम घेत आहेत.