शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राष्ट्रवादी महिला बुथ कमिट्या सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात व शहरात टप्प्याटप्प्याने बैठका घेण्यात येतील. बूथ कमिट्यांसाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागून त्या अधिकाधिक सक्षम कराव्यात अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी केल्या.नंदुरबार तेथे साई भगवती लॉन्स व शासकीय विश्रामगृहावर जिल्हास्तरीय महिला आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एम.एस गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, शहादा पंचायत समितीच्या सदस्य ललिता बाविस्कर, मोहन शेवाळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सुरेखा गावीत, पुष्पा गावीत, गितांजली गावीत, अलका जोंधळे, अ‍ॅड.अश्विनी जोशी, सब्बीबाई वळवी आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला निरीक्षक मीनाक्षी चव्हाण म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांना न्याय मिळवून देत आहे.पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार राजकारणात आले तेव्हा त्यांनी प्रथम जागतिक महिला धोरण कार्यक्रम राबविला. महिला धोरण राबवित असताना त्यांनी महिलांच्या समस्या, अडीअडचणी, घरगुती हिंसाचार, अत्याचाराचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी सांगितलेशरद पवारांनी महिलांना शिक्षण घेता यावे त्यांना अर्थकारण करायला व चूल आणि मूलच न सांभाळता त्यांनी राजकारणात यायला हवं यासाठी विशेष धोरण ठरविले. त्यामुळे आज पुरुषां पेक्षा महिला राजकारणात सक्रिय आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मी राष्ट्रवादीची हिरकणी' उपक्रम राबविण्यात आला होता. अनेक हिरकण्या आज सक्षम होऊन मोठं बळ मिळालेलं असल्याचे निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी सांगितले.लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात महिलांची उपस्थित मोठी होती. अभिजीत मोरे यांनी प्रास्ताविक केले. दुसऱ्या मेळाव्यात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.४राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट आहेत. दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे घेण्यात आले. यापूर्वी देखील राष्टÑवादीचे निरिक्षक आले असता त्यांनाही दोन वेगवेगळे मेळावे घ्यावे लागले होते.४साई भगवती लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात मात्र महिला कार्यकर्त्यांनी विद्यमान एका महिला पदाधिकाºया विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. संघटन नसल्याने महिला कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.