शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

दुधखेडा धरणातील पाण्याचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 11:26 IST

पूर्ण क्षमतेने जलसाठा : लाभ न मिळाल्यास शेतक:यांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेचा जलसाठा असून त्या पाण्याचा फायदा जास्तीत जास्त शेतक:यांच्या शेतीसाठी कसा होईल यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, यंदा रब्बी हंगामासाठी या धरणातील पाण्याचा शेतक:यांना लाभ मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.असलोद येथून तीन किलोमीटर अंतरावर दुधखेडा धरण आहे. या धरणावर 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या धरणाच्या पाण्याचा उपयोग असलोद, दुधखेडा, मंदाणे, न्यू असलोद येथील शेतक:यांना रब्बी हंगामात होतो. परंतु गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोरडवाहू शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी धरणाच्या दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन पाणी वाया जात असे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, शेतक:यांच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणी शेतार्पयत पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या पाटचा:या पूर्णत: दुरूस्ती करण्याची गरज आहे. शेतीला बागायत करून उत्पन्न वाढविण्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य गरजेनुसार नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून संबंधित पाटबंधारे विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी या धरणाच्या पाण्यावर दामळदा रस्त्यालगतच्या शेतार्पयत पाणी मिळून शेती बागायत होत होती. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून धरणावर आधारीत बागायत सिंचन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. पाणी ठराविक अंतरार्पयत पोहोचत असल्याने प्रशासनाने वेगवेगळ्या समस्यांची दखल घेत जास्त शेतक:यांर्पयत पाणी पोहोचविण्याची गरज आहे. धरणाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाटचा:या दुरूस्ती व साफसफाई करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणीचे निवेदन संबंधित विभागाला शेतक:यांनी दिले आहे. यावर्षी याबाबत नियोजन न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असून पाटबंधारे विभागाने धरणात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतक:यांना करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.