शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

नंदुरबारात पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:49 IST

नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारला शिवण नदीवरील ...

नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या प्रकल्पात अवघा 21 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय याच नदीवरील व विरचक प्रकल्पाच्या अलीकडील आंबेबारा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. परंतु या धरणातून शहराच्या एकूण पाणी पुरवठय़ापैकी केवळ 20 टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी दरवर्षी पालिका या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षित करीत असते.साठा घटतोय..विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. फेब्रुवारी महिन्यार्पयत या प्रकल्पात 50 टक्केर्पयत पाणीसाठा होता. परंतु यंदा तीव्र उन्हाळा असल्यामुळे आणि तापमानदेखील 40 पेक्षा अधिकच राहिल्याने पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाणी साठय़ात या तीन महिन्यात अर्थात मार्च ते मे दरम्यान घट झाली. सद्य स्थितीत जिवंत पाणीसाठा केवळ 15 टक्के असून त्यानंतर मृतसाठा    राहणार आहे. परंतु तोर्पयत दमदार पाऊस झाल्यास ब:याच प्रमाणात समस्या मिटणार आहे. सध्या जून महिना अर्धा संपला आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पाण्याची नासाडीशहरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्याचे मोल जनतेला कळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी भरल्यानंतर थेट गटारीत नळी सोडणे, झाडांना पाणी मारणे, टाकी भरूनही कॉक बंद न करणे, अंगणात, रस्त्यांवर पाणी शिंपडणे असे प्रकार होत आहेत. शिवाय अनेक भागातील नळांना तोटय़ा नसल्यामुळे पाणी पुरवठय़ाच्या कालावधित सर्रास पाणी वाहत असते. त्याबाबत पालिकेने वेळोवेळी जनजागृती करूनही उपयोग झाला नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे ज्या भागातील नळांना तोटय़ा नाहीत अशा भागातील नागरिकांना, नळधारकांना मोफत तोटय़ा पुरविण्यात आल्या होत्या, परंतु त्याचाही उपयोग जनतेने करून घेतला नाही.