शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

बसच्या मागणीसाठी भिंतीवरच साकारली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्करायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी वेळोवेळी पाठपुरावा करुनही बेदखल राहिली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कलमाडी त.ह. ता. शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बस साकरण्यात आली आहे.सर्वत्र डिजीटल इंडियाची वारे वाहत असले तरी कलमाडी तह.ह. ता. शहादा या गावात अद्याप बस पोहोचली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. नागरिकांच्या समस्या सुटत विद्यार्थ्यांचेही नुकसान टळावे, यासाठी अनेक वर्षांपासून परिवहन महामंडळाकडे बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत शहादा आगाराकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. मात्र कलमाडीकरांची ही मागणी आजच्या आधुनिकतेतही बेदखल राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाच किलोमिटर पायपीट करावी लागत आहे.मागणीची दखल घेतली जात नसल्याने हताश झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांच्या रास्त मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बसगाडीचे चित्र रेखाटले आहे. यातून ॅॅविद्यार्थी व नागरिकांच्या मागणीची दखल घेतली जाईल अन् तेथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचीही पाच किलोमिटरची होणारी पायपीट थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत शहादा आगार प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.