शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सौर कृषिपंप योजनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:17 IST

दुर्गम भागात योजना गरजेची : जिल्ह्यातील 106 लाभाथ्र्याना मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अटल सौर कृषिपंप योजना जिल्ह्यात बारगळली असल्याचे चित्र आह़े योजनेला स्थगिती मिळाल्याने दुर्गम भागातील शेतक:यांसमोर मोठय़ा अडचणी निर्माण झाले आहेत़ जिल्ह्यातील बहुतेक दुर्गम भागात अद्याप वीज उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे अशा ठिकाणी सौर कृषिपंप योजनेचे अनन्यसाधारण महत्व आह़े जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना माशी कुठे शिंकली? असा प्रश्न उपस्थित होत आह़ेराज्य शासनाच्या अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभाथ्र्याना 95 टक्के अनुदान देऊन सौर कृषिपंप देण्यात येत असतात़ कृषिपंप खरेदी करुन लाभाथ्र्याना 95 टक्के रकमेचा परतावा देण्यात येत असतो़ तर केवळ 5 टक्के रक्कम ही शेतक:यांना भरावी लागत असत़े त्यामुळे या योजनेमुळे अनेक शेतक:यांना दिलासा मिळत होता़ जिल्ह्यात योजना सुरु झाल्याच्या पहिल्या टप्प्यात 60 सौर कृषिपंपाचे उद्दीष्ट महावितरणला देण्यात आले होत़े लाभाथ्र्याचे प्रस्ताव जास्त आल्याने योजनेच्या दुस:या टप्प्यात उद्दीष्ट वाढवून 124 करण्यात आले होत़े परंतु त्यासाठी 134 लाभाथ्र्याचे प्रस्ताव आले होत़े त्यापैकी 106 लाभाथ्र्यानी लाभासाठी आवश्यक असलेली 5 टक्के रक्कम भरली होती़ त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उत्सूक होत़े परंतु त्यानंतर शासनाच्या कुठल्याही ‘गाईड लाईन्स’  न मिळाल्याने जिल्ह्यात योजनेला ब्रेक लागला असल्याची स्थिती आह़े योजनेचा लाभ अक्कलकुवा तसेच धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात राहत असलेल्या लाभाथ्र्याना मिळाला असल्याचे सांगण्यात आल़े तालुक्यातील बहुतेक भाग हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने साहजिकच या ठिकाणी वीज व इतर सोयी सुविधांची वानवा आह़े वीज नसल्याने शेतीसाठी कृषिपंपाचाही उपयोग करता येणे शक्य नसत़े त्यामुळे सौर उज्रेवर चालणा:या कृषिपंपासाठी येथून मोठय़ा संख्येने मागणी वाढली होती़योजनाचा लाभ मिळावा यासाठी लाभाथ्र्याकडून महावितरणकडे अर्ज सादर करण्यात आलेले आह़े परंतु या योजनेला ब्रेक लागल्याने लाभाथ्र्याचा पुरता हिरमोड झाल्याचे चित्र आह़े योजनेअंतर्गत 3 एचपी क्षमतेपासून कृषिपंपाचे वाटप महाविरणकडून करण्यात येत होत़े त्याच प्रमाणे ज्या शेतक:यांना वीज वापराबाबत वन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते अशा शेतक:यांनाही योजनेमुळे दिलासा मिळत होता़ योजनेचा लाभा मिळणे बंद झाल्याने अशा लाभाथ्र्याच्या संकटातदेखील अधिक भर पडली असल्याचे म्हटले जात आह़े