शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

नंदुरबारात सौर कृषिपंप योजनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:17 IST

दुर्गम भागात योजना गरजेची : जिल्ह्यातील 106 लाभाथ्र्याना मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अटल सौर कृषिपंप योजना जिल्ह्यात बारगळली असल्याचे चित्र आह़े योजनेला स्थगिती मिळाल्याने दुर्गम भागातील शेतक:यांसमोर मोठय़ा अडचणी निर्माण झाले आहेत़ जिल्ह्यातील बहुतेक दुर्गम भागात अद्याप वीज उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे अशा ठिकाणी सौर कृषिपंप योजनेचे अनन्यसाधारण महत्व आह़े जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना माशी कुठे शिंकली? असा प्रश्न उपस्थित होत आह़ेराज्य शासनाच्या अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभाथ्र्याना 95 टक्के अनुदान देऊन सौर कृषिपंप देण्यात येत असतात़ कृषिपंप खरेदी करुन लाभाथ्र्याना 95 टक्के रकमेचा परतावा देण्यात येत असतो़ तर केवळ 5 टक्के रक्कम ही शेतक:यांना भरावी लागत असत़े त्यामुळे या योजनेमुळे अनेक शेतक:यांना दिलासा मिळत होता़ जिल्ह्यात योजना सुरु झाल्याच्या पहिल्या टप्प्यात 60 सौर कृषिपंपाचे उद्दीष्ट महावितरणला देण्यात आले होत़े लाभाथ्र्याचे प्रस्ताव जास्त आल्याने योजनेच्या दुस:या टप्प्यात उद्दीष्ट वाढवून 124 करण्यात आले होत़े परंतु त्यासाठी 134 लाभाथ्र्याचे प्रस्ताव आले होत़े त्यापैकी 106 लाभाथ्र्यानी लाभासाठी आवश्यक असलेली 5 टक्के रक्कम भरली होती़ त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उत्सूक होत़े परंतु त्यानंतर शासनाच्या कुठल्याही ‘गाईड लाईन्स’  न मिळाल्याने जिल्ह्यात योजनेला ब्रेक लागला असल्याची स्थिती आह़े योजनेचा लाभ अक्कलकुवा तसेच धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात राहत असलेल्या लाभाथ्र्याना मिळाला असल्याचे सांगण्यात आल़े तालुक्यातील बहुतेक भाग हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने साहजिकच या ठिकाणी वीज व इतर सोयी सुविधांची वानवा आह़े वीज नसल्याने शेतीसाठी कृषिपंपाचाही उपयोग करता येणे शक्य नसत़े त्यामुळे सौर उज्रेवर चालणा:या कृषिपंपासाठी येथून मोठय़ा संख्येने मागणी वाढली होती़योजनाचा लाभ मिळावा यासाठी लाभाथ्र्याकडून महावितरणकडे अर्ज सादर करण्यात आलेले आह़े परंतु या योजनेला ब्रेक लागल्याने लाभाथ्र्याचा पुरता हिरमोड झाल्याचे चित्र आह़े योजनेअंतर्गत 3 एचपी क्षमतेपासून कृषिपंपाचे वाटप महाविरणकडून करण्यात येत होत़े त्याच प्रमाणे ज्या शेतक:यांना वीज वापराबाबत वन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते अशा शेतक:यांनाही योजनेमुळे दिलासा मिळत होता़ योजनेचा लाभा मिळणे बंद झाल्याने अशा लाभाथ्र्याच्या संकटातदेखील अधिक भर पडली असल्याचे म्हटले जात आह़े