शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नंदुरबारात तीन वर्षापासून शेततळ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:24 IST

   भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी शेतक:यांच्या आर्थिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेली विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना तीन वर्षापासून रखडत आह़े यामुळे अनुसुचित जमातीतील 38 शेतकरी शेततळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत़    नंदुरबार आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाकडून 2014-15 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतक:यांच्या ...

ठळक मुद्देसहा वर्षात खोदले केवळ तीन तळे 2011-12 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत 24 लाभार्थीची निवड करण्यात आली होती़ यात 10 लाभार्थीनी शेततळे घेण्यास नकार दिल्याने कृषी विभागाकडून 14 लाभार्थीच्या शेतात तळे बनवण्यात येणार होत़े गेल्या सहा वर्षात यापैकी

   भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी शेतक:यांच्या आर्थिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेली विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना तीन वर्षापासून रखडत आह़े यामुळे अनुसुचित जमातीतील 38 शेतकरी शेततळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत़    नंदुरबार आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाकडून 2014-15 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतक:यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम, प्लास्टिक अस्तरीकरण करणे यासाठी अर्ज मागवले होत़े यासाठी नवापूर, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 37 शेतक:यांनी अर्ज भरून दिले होत़े एका शेतक:याला एक लाख 23 हजार लाभ मिळणार असल्याचे विभागाने कळवले होत़े मात्र तीन वर्ष उलटूनही शेतक:यांना याचा कोणत्याही प्रकारे लाभ मिळालेला नाही़ ही योजना राबवण्यासाठी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने कृषी अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे वर्ग केली होती़ मात्र कृषी विभागाने एका शेतक:याला देण्यात येणारा लाभ कमी असल्याचे कारण दाखवत निधी वाढवून देण्याची मागणी केली होती़ दोन वर्षापूर्वी वर्ग केलेल्या योजनेचा निधी वाढवून मिळवण्याची मागणी कृषी विभागाने मे 2017 मध्ये केल्याने आदिवासी विकास विभागाने संबधित विभागात प्रस्ताव दिला आह़े दोन विभागांच्या असमन्वयी कारभारामुळे योजनेत अर्ज दाखल करणा:या शेतक:यांनी योजनेच्या लाभाबाबत विचारणा करणे सोडून दिले आह़े येत्या डिसेंबर्पयत वाढीव निधी आल्यास 37 पैकी 24 शेतक:यांची निवड होऊन त्यांना लाभ मिळण्याचे प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आह़े विशेष म्हणजे याच उपयोजनेत 2011-12 या मंजूर केलेल्या शेततळ्यांची कामेही अपूर्ण आहेत़