शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचा:यांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:04 IST

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेतील 850 कर्मचा:यांना फटका

ठळक मुद्देवर्ग चारच्या कर्मचा:यांना अजूनही आदेश नाही प्रकल्पातील वर्ग चारच्या रोजंदारी कर्मचा:यांना चार महिने उलटूनही अजून आश्रमशाळावरील नियुक्तीचे आदेश प्रकल्पाकडून मिळाले नसल्याचे या कर्मचा:यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कर्मचारी आदेशाविनाच काम करीत आहे. याबाबत सं

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रोजंदारी कर्मचा:यांना देण्यात येणा:या मानधनातून तासाचे मानधन आदिवासी विकास विभागाने अद्यापही न ठरविल्याने तळोदा प्रकल्पातील रोजंदारी  कर्मचा:यांचे गेल्या साडे तीन महिन्यांपासून मानधन थकले आहे. साहजिकच या कर्मचा:यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मानधन देण्याची मागणी आहे.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात साधारण 42 शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा चालविल्या जात आहे. या आश्रमशाळांमध्ये 850 रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि या कर्मचा:यांचे गेल्या साडेतीन महिन्यापासून मानधन थकले आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण घडी विस्कटली आहे. नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून दिवसातील कामाच्या तासाची रक्कम ठरविली जात असल्याने कर्मचा:यांचे मानधनही थकल्याचे सांगितले जात आहे. मात्र या किरकोळ गोष्टीसाठी तब्बल साडेतीन महिने उलटूनही त्यावर कार्यवाही केली जात नाही. साहजिकच या विभागाच्च्या प्रशासनाच्या उदासिनतेबाबत कर्मचा:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचा:यांच्या तक्रारीवरून येथील प्रकल्प प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा देखील केला आहे. मात्र तरीही अजून पावेतो त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने सणा-सुदींपासून वंचित राहावे लागणार असल्याची व्यथा कर्मचा:यांनी व्यक्त केली आहे.आधीच प्रकल्पाने वर्ग तीनच्या कर्मचा:यांना नियुक्तीचे आदेश उशिरा दिले होते. त्यामुळे कर्मचा:यांमध्ये अस्वस्थता होती. आता किरकोळ कारणामुळे साडेतीन महिन्यांपासून मानधन रोखले आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचा:यांबाबत प्रशासनाचे अन्यायाचेच धोरण असल्याचा कर्मचा:यांचा आरोप आहे. वास्तविक हे रोजंदारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून स्थायी कर्मचा:यांप्रमाणे अत्यंत कमी मोबदल्यात इनामे इतबारे आतार्पयत काम करीत आहे. मात्र त्यांचा मानधनाबाबत सुद्धा प्रशासन  सकारात्मक दृष्टीकोन ठेवत नाही. निदान कर्मचा:यांचे मानधन तरी प्रत्येक महिन्यात नियमित देण्यात यावे, अशी कर्मचा:यांची मागणी आहे.