शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

रोजंदारी कर्मचा:यांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:04 IST

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेतील 850 कर्मचा:यांना फटका

ठळक मुद्देवर्ग चारच्या कर्मचा:यांना अजूनही आदेश नाही प्रकल्पातील वर्ग चारच्या रोजंदारी कर्मचा:यांना चार महिने उलटूनही अजून आश्रमशाळावरील नियुक्तीचे आदेश प्रकल्पाकडून मिळाले नसल्याचे या कर्मचा:यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कर्मचारी आदेशाविनाच काम करीत आहे. याबाबत सं

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रोजंदारी कर्मचा:यांना देण्यात येणा:या मानधनातून तासाचे मानधन आदिवासी विकास विभागाने अद्यापही न ठरविल्याने तळोदा प्रकल्पातील रोजंदारी  कर्मचा:यांचे गेल्या साडे तीन महिन्यांपासून मानधन थकले आहे. साहजिकच या कर्मचा:यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मानधन देण्याची मागणी आहे.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात साधारण 42 शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा चालविल्या जात आहे. या आश्रमशाळांमध्ये 850 रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि या कर्मचा:यांचे गेल्या साडेतीन महिन्यापासून मानधन थकले आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण घडी विस्कटली आहे. नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून दिवसातील कामाच्या तासाची रक्कम ठरविली जात असल्याने कर्मचा:यांचे मानधनही थकल्याचे सांगितले जात आहे. मात्र या किरकोळ गोष्टीसाठी तब्बल साडेतीन महिने उलटूनही त्यावर कार्यवाही केली जात नाही. साहजिकच या विभागाच्च्या प्रशासनाच्या उदासिनतेबाबत कर्मचा:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचा:यांच्या तक्रारीवरून येथील प्रकल्प प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा देखील केला आहे. मात्र तरीही अजून पावेतो त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने सणा-सुदींपासून वंचित राहावे लागणार असल्याची व्यथा कर्मचा:यांनी व्यक्त केली आहे.आधीच प्रकल्पाने वर्ग तीनच्या कर्मचा:यांना नियुक्तीचे आदेश उशिरा दिले होते. त्यामुळे कर्मचा:यांमध्ये अस्वस्थता होती. आता किरकोळ कारणामुळे साडेतीन महिन्यांपासून मानधन रोखले आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचा:यांबाबत प्रशासनाचे अन्यायाचेच धोरण असल्याचा कर्मचा:यांचा आरोप आहे. वास्तविक हे रोजंदारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून स्थायी कर्मचा:यांप्रमाणे अत्यंत कमी मोबदल्यात इनामे इतबारे आतार्पयत काम करीत आहे. मात्र त्यांचा मानधनाबाबत सुद्धा प्रशासन  सकारात्मक दृष्टीकोन ठेवत नाही. निदान कर्मचा:यांचे मानधन तरी प्रत्येक महिन्यात नियमित देण्यात यावे, अशी कर्मचा:यांची मागणी आहे.