शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यूषण पर्वानिमित्त शहरात वरघोडा शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जैन समाजाच्या पयरुषण पर्वास प्रारंभ झाला़ यानिमित्त बुधवारी शहरातून कल्पसूत्र ग्रंथाची वरघोडा मिरवणूक काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जैन समाजाच्या पयरुषण पर्वास प्रारंभ झाला़ यानिमित्त बुधवारी शहरातून कल्पसूत्र ग्रंथाची वरघोडा मिरवणूक काढण्यात आली़ सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत समाजबांधव सहभागी झाले होत़े सकाळी 11 वाजता दादावाडी येथील जैन मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला होता़ तत्पूर्वी प.पु.तपस्वी पुण्यर}सुरीस्वर म.सा. व प.पु यशोर}ासुरीस्वरजी म.सा, साध्वी ललितातांगरेखाश्रीजी यांनी प्रवचन दिले. यात त्यांनी पर्यूषण पर्वाचे महत्त्व सांगितल़े  मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर व्हावे यासाठी पयरुषण काळात प्रार्थना करण्यात येत असते. उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, तप, त्याग, आकिंचन्य, ब्रrाचर्य या दशलक्षण धर्माची साधना केली जाते. जीवन परिपूर्ण होण्यासाठी सर्वांनी दशलक्षण धर्माचे पालन करणे काळाची गरज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े दादावाडीपासून काढलेली मिरवणूक गिरीविहार मार्गाने भवरलाल बागरेचा यांच्या निवासस्थानार्पयत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, उद्योगपती देवेंद्र जैन, माजी नगरसेवक पुखराज जैन, मदनलाल जैन यांच्यासह शहरासह जिल्ह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े सायंकाळी भजनसंध्या आणि धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला़ संयोजन भवरलाल बागरेचा, जितेंद्रकुमार बागरेचा, संतोषकुमार बागरेचा यांनी केले.पर्यूषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े