शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

दिवाळीसाठी जादा बसेसची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:44 IST

राज्य परिवहन महामंडळ : सोमवारपासून लांबपल्ल्यांच्या बसफे:यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून जादा बसेस देण्यात आल्या आहेत़ नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा व नवापूर आगाराकडून सोमवारपासून दिवाळीसाठीच्या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़दिवाळी, पाडवा तसेच भाऊबीज आदी सण लक्षात घेता एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा-पुणे अशा दोन शेडय़ुल व्यतिरिक्त जादा दोन बस सोडण्यात येणार आह़े या बसेस दुपारी दोन वाजता असणार आह़े त्याच प्रमाणे अक्कलकुवा-वाशिम सकाळी साडेपाच तसेच अक्कलकुवा-कल्याण सकाळी साडेसहा वाजता राहणार आह़े त्याच प्रमाणे दुपारी दोन वाजता अक्कलकुवा-नाशिक (कुकुरमुंडा मार्गे) ही बस सकाळी सहा, नऊ तर दुपारी बारा व  तीन वाजता असणार आह़े  या आधी अक्कलकुवा-नाशिक बसफेरी प्रकाशामार्गे होत होती़   परंतु दिवाळीनिमित्त यात बदल करुन आता ती कुकुरमुंडामार्गे सोडण्यात येणार आह़े  शहादा आगारशहादा आगाराकडून सोमवारपासून दहा जादा बसेस सोडण्यात येणार आह़े त्यात, शहादा-परळी सकाळी सहा, शहादा-मुंबई सकाळी सात, शहादा-पुणे सकाळी अकरा, शहादा-रावेर सकाळी नऊ, शहादा-नाशिक सकाळी सव्वा नऊ तसेच सकाळी दहा, दुपारी दीड, शहादा-सूरत सकाळी साडेसात, शहादा-वापी सकाळी साडेआठ, शहादा-पुणे दुपारी साडेपाच वाजता असणार आह़े नवापूर आगारनवापूर आगाराकडून नवापूर-चोपडा सकाळी सहा, नवापूर-पूणे सकाळी साडेसात, नवापूर-औरंगाबाद सकाळी साडेआठ, नवापूर नाशिक, सकाळी दहा तर नवापूर-चोपडा सकाळी साडेआठ वाजता असणार आह़े नंदुरबार आगारनंदुरबार आगाराकडून मात्र दिवाळीसाठी इतर आगारांच्या तुलणेत कमी बसेस सोडण्यात येत आह़े नंदुरबार-अहमदाबाद, नंदुरबार-नाशिक दोन फे:या, नंदुरबार-उदना दोन फे:या असे नियोजन करण्यात आले आह़े दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगाराला त्यांच्या प्रस्तावानुसार जादा बसेस देण्यात येत असता़ खाजगी वाहतुकीच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाकडून नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत़ प्रवाशांनी सुरक्षित वाहतुकीसाठी जास्तीत जास्त एसटीचा प्रवास करावा असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आह़े दरम्यान, एसटी महामंडळाकडून बसेस वाढविण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या लक्षात  घेता बसेसच्या संख्येत अजून वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आह़े दिवाळीचा सण असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी  ये-जा करीत असतात़ परंतु त्या तुलणेत बसेसची संख्या नसत़े त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असता़ अनेकांना उभच राहुन प्रवास करावा लागत असतो़ त्यामुळे बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आह़े तसेच लांबपल्यांच्या रातराणी बसेसचीही संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आल़े