शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

दिवाळीसाठी जादा बसेसची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:44 IST

राज्य परिवहन महामंडळ : सोमवारपासून लांबपल्ल्यांच्या बसफे:यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून जादा बसेस देण्यात आल्या आहेत़ नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा व नवापूर आगाराकडून सोमवारपासून दिवाळीसाठीच्या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़दिवाळी, पाडवा तसेच भाऊबीज आदी सण लक्षात घेता एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा-पुणे अशा दोन शेडय़ुल व्यतिरिक्त जादा दोन बस सोडण्यात येणार आह़े या बसेस दुपारी दोन वाजता असणार आह़े त्याच प्रमाणे अक्कलकुवा-वाशिम सकाळी साडेपाच तसेच अक्कलकुवा-कल्याण सकाळी साडेसहा वाजता राहणार आह़े त्याच प्रमाणे दुपारी दोन वाजता अक्कलकुवा-नाशिक (कुकुरमुंडा मार्गे) ही बस सकाळी सहा, नऊ तर दुपारी बारा व  तीन वाजता असणार आह़े  या आधी अक्कलकुवा-नाशिक बसफेरी प्रकाशामार्गे होत होती़   परंतु दिवाळीनिमित्त यात बदल करुन आता ती कुकुरमुंडामार्गे सोडण्यात येणार आह़े  शहादा आगारशहादा आगाराकडून सोमवारपासून दहा जादा बसेस सोडण्यात येणार आह़े त्यात, शहादा-परळी सकाळी सहा, शहादा-मुंबई सकाळी सात, शहादा-पुणे सकाळी अकरा, शहादा-रावेर सकाळी नऊ, शहादा-नाशिक सकाळी सव्वा नऊ तसेच सकाळी दहा, दुपारी दीड, शहादा-सूरत सकाळी साडेसात, शहादा-वापी सकाळी साडेआठ, शहादा-पुणे दुपारी साडेपाच वाजता असणार आह़े नवापूर आगारनवापूर आगाराकडून नवापूर-चोपडा सकाळी सहा, नवापूर-पूणे सकाळी साडेसात, नवापूर-औरंगाबाद सकाळी साडेआठ, नवापूर नाशिक, सकाळी दहा तर नवापूर-चोपडा सकाळी साडेआठ वाजता असणार आह़े नंदुरबार आगारनंदुरबार आगाराकडून मात्र दिवाळीसाठी इतर आगारांच्या तुलणेत कमी बसेस सोडण्यात येत आह़े नंदुरबार-अहमदाबाद, नंदुरबार-नाशिक दोन फे:या, नंदुरबार-उदना दोन फे:या असे नियोजन करण्यात आले आह़े दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगाराला त्यांच्या प्रस्तावानुसार जादा बसेस देण्यात येत असता़ खाजगी वाहतुकीच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाकडून नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत़ प्रवाशांनी सुरक्षित वाहतुकीसाठी जास्तीत जास्त एसटीचा प्रवास करावा असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आह़े दरम्यान, एसटी महामंडळाकडून बसेस वाढविण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या लक्षात  घेता बसेसच्या संख्येत अजून वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आह़े दिवाळीचा सण असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी  ये-जा करीत असतात़ परंतु त्या तुलणेत बसेसची संख्या नसत़े त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असता़ अनेकांना उभच राहुन प्रवास करावा लागत असतो़ त्यामुळे बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आह़े तसेच लांबपल्यांच्या रातराणी बसेसचीही संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आल़े