शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

खेतिया परिसरात दोन बिबटे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतिया ते पानसेमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर त्रस्त झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतिया ते पानसेमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने खेतिया पासून पाच किलोमीटर अंतरावरील भातकी गावाजवळील नाल्यात दोन पिंजरे लावल्याने या पिंज:यांमध्ये शिकार करण्याच्या इराद्याने दोन्ही बिबटय़े जेरबंद झाल्याने सुटकेचा नि:श्वास शेतमजूर व शेतक:यांनी सोडला.खेतिया ते पानसेमल मार्गावरील भातकी गावाजवळ बाळकृष्ण  गोविंद पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले होते. या पिंज:यांमध्ये बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी बक:या  ठेवण्यात आल्या होत्या. शिकार करण्याच्या नादात या दोन्ही           पिज:यात नर व मादी बिबट जेरबंद झाले.या बिबटय़ांनी गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वनविभागातर्फे या परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. यासाठी खेतियाचे वनक्षेत्रपाल भुराखान, पानसेमल वनक्षेत्रपाल मंगेश बुंदेला, प्रदीप पवार, संजय मालवीय, केशवसिंह पट्टा, विजय गुप्ता, नीलेश पाटील, राजा भोये, प्रमोद गुजर्र, बाबुलाल मोर्य, महेश तोमर, अमोल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.