शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरुन नदीतून प्रवास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कासवगतीने होत आहे. या नदीपात्रात पाणी आल्यास वाहतूक बंद होऊन ग्रामस्थांना जीव मुठीत धरून नदीमधून प्रवास करावा लागतो.धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांची दळणवळण समस्या सुटावी यासाठी उदय नदीवर पूल मंजूर करण्यात आला. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना नदीमधून जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागतो. जवळच असलेल्या नर्मदा नदीच्या फुगवटय़ाचे पाणी या नदीपात्रात असते. त्यामुळे सहजासहजी पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. गेल्यावर्षी भुषा पॉईंटजवळ बोटमध्ये प्रवास करीत असताना अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे उदय नदीपात्रात जास्त प्रमाणात पाणी पातळी वाढल्यास नदीचे पात्र ओलांडण्याच्या प्रय}ात मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. त्यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता यावर्षीही परिसरातील पाडय़ांवरील नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामावर निगराणी ठेवून पुलाचे काम जलद गतीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.