शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जीव मुठीत धरुन नदीतून प्रवास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कासवगतीने होत आहे. या नदीपात्रात पाणी आल्यास वाहतूक बंद होऊन ग्रामस्थांना जीव मुठीत धरून नदीमधून प्रवास करावा लागतो.धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांची दळणवळण समस्या सुटावी यासाठी उदय नदीवर पूल मंजूर करण्यात आला. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना नदीमधून जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागतो. जवळच असलेल्या नर्मदा नदीच्या फुगवटय़ाचे पाणी या नदीपात्रात असते. त्यामुळे सहजासहजी पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. गेल्यावर्षी भुषा पॉईंटजवळ बोटमध्ये प्रवास करीत असताना अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे उदय नदीपात्रात जास्त प्रमाणात पाणी पातळी वाढल्यास नदीचे पात्र ओलांडण्याच्या प्रय}ात मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. त्यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता यावर्षीही परिसरातील पाडय़ांवरील नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामावर निगराणी ठेवून पुलाचे काम जलद गतीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.