शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:29 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ.योगेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, नगरसेवक इकबाल शेख सलिम, रईस पिंजारी, मुनाफ शाह, शेख खालिद मियाँ, हुसेन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.शेतक:यांपासून हातमजुरी करून जगणा:या सर्व सामान्य माणसाला सरकारच्या ध्येय धोरणाचा मोठा फटका बसला आहे. आपण सत्तेत असतांना सर्व सामान्यांसाठी व विद्याथ्र्यासाठी योजना तयार करून शेवटच्या घटकार्पयत पोहोचवित होतो, त्या योजना आता पूर्णत: बंद करून फक्त सरकारचे काम करणा:या उद्योगपतींना पोषण अशाच योजना सुरू आहे. त्यामुळे लघु उद्योजक व शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारच्या फसव्या आणि स्वप्नाळू आश्वासनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारचा खरा चेहरा सर्वासमोर आणण्यासाठी व शहादा येथे होणारी हल्लाबोल सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने कामाला लागण्याचे आवाहन केले.या वेळी ईश्वर पाटील यांनी सरकारची प्रत्येक धोरणे फोल ठरले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. आपण मागील निवडणुकांमध्ये विभागलो गेलो आणि ती चूक झाली. ती चूक सुधारण्याची वेळ आली असून, आपसातील मतभेद विसरून एकजुटीने येणा:या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी राजेंद्र वाघ, बाबा शाह यांनी मनोगत व्यक्त केले.