शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:29 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ.योगेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, नगरसेवक इकबाल शेख सलिम, रईस पिंजारी, मुनाफ शाह, शेख खालिद मियाँ, हुसेन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.शेतक:यांपासून हातमजुरी करून जगणा:या सर्व सामान्य माणसाला सरकारच्या ध्येय धोरणाचा मोठा फटका बसला आहे. आपण सत्तेत असतांना सर्व सामान्यांसाठी व विद्याथ्र्यासाठी योजना तयार करून शेवटच्या घटकार्पयत पोहोचवित होतो, त्या योजना आता पूर्णत: बंद करून फक्त सरकारचे काम करणा:या उद्योगपतींना पोषण अशाच योजना सुरू आहे. त्यामुळे लघु उद्योजक व शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारच्या फसव्या आणि स्वप्नाळू आश्वासनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारचा खरा चेहरा सर्वासमोर आणण्यासाठी व शहादा येथे होणारी हल्लाबोल सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने कामाला लागण्याचे आवाहन केले.या वेळी ईश्वर पाटील यांनी सरकारची प्रत्येक धोरणे फोल ठरले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. आपण मागील निवडणुकांमध्ये विभागलो गेलो आणि ती चूक झाली. ती चूक सुधारण्याची वेळ आली असून, आपसातील मतभेद विसरून एकजुटीने येणा:या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी राजेंद्र वाघ, बाबा शाह यांनी मनोगत व्यक्त केले.