शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथील निझरा नदीवर श्रमदानातून तीन ठिकाणी बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : निझरा नदीत मोड, ता.तळोदा येथे तीन ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : निझरा नदीत मोड, ता.तळोदा येथे तीन ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मोडसह परिसरातील पाणी पातळीत चांगल्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून चार लाख रुपये खर्च करीत निझरा नदीपात्रात 13 ठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे खोदल्याने यंदाच्या पावसाळ्यात एक हजार 200 मी.मी. पाऊस झाल्याने धनपूर धरण 16 मीटर्पयत भरून ओसंडून वाहू लागल्याने गेल्या महिन्याभरापासून नदीला दोन तीन वेळा पूर आला. दरम्यान नदी पात्रात खोदण्यात आलेल्या खड्डय़े पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील जलपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. सातपुडय़ातून वाहत येणा:या निझरा नदीवर 2015 मध्ये धनपूर धरण बांधण्यात आले. परंतु गेल्या चार वर्षापासून नदीला पाणी नसल्याने नदी कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी एकत्र येत नदी पात्रात लोकवर्गणीच्या माध्यमातून नदी नांगरटीसह ठिकठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे केले. यंदाच्या पावसाळ्यात 47 इंचार्पयत पाऊस झाल्याने नदीतील खड्डे पूर्णपणे भरले असून, या नदीला अद्यापही पाणी सुरूच आहे. त्यामुळे येथील सरपंच जयसिंग माळी, पुरूषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, संजय थोरात, रामदास पाडवी, भारत पाडवी, रूबाब भिल, लक्ष्मण पाडवी, न्हानु महाराज आदींनी नदीवर ठिकठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधून पाणी अडविले आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे. 

गेल्या वर्षी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने या परिसरातील शेत शिवारातील कुपनलिका व विहिरी पूर्णत: आटल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.