शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:23 IST

आरटीई : निंम्याहून अधिक जागा अद्याप रिक्तच, मुंबईत झाली बैठक

नंदुरबार : समाजातील दुर्बल घटकांमधील विद्याथ्र्याना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाकडून शिक्षण हक्क कायदा ‘आरटीई’अंतर्गत अशा विद्याथ्र्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात़ परंतु नंदुरबारात कायद्यांतर्गत आतार्पयत निम्याहून अधिक प्रवेश बाकी असल्याची माहिती आह़े त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़ेशिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांच्यासाठी 25 जागा राखिव ठेवण्यात येत असतात़ जिल्ह्यात 25 टक्केअंतर्गत 479 जागा आहेत़ परंतु आतार्पयत जेमतेम 137 विद्याथ्र्याचीच प्रवेश निश्चिती              झाली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आह़े त्यामुळे अद्यापही निम्याहून अधिक जागा रिक्त असून प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आह़े43 शाळांचा समावेश जिल्ह्यातील एकूण 43 शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु आह़े याबाबत तीसरी प्रवेशफेरी पूर्ण झाली असून त्यात 137 विद्याथ्र्याची प्रवेश निश्चिती झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आह़े अनेक वेळा पालक आपल्या पाल्यांस 25 टक्केअंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून विविध शाळांमध्ये अर्ज करीत असतात़ त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचणी येत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े प्रवेश मिळावा म्हणून पालकांकडून करण्यात धडपड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े ‘सिलेक्टीव’ शाळांनाच प्राधान्य25 टक्के प्रवेश प्रक्रिया पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरअंतर्गत चालविण्यात येत आह़े आतार्पयत 479 जागांसाठी 579 प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत़ परंतु अॅडमिशन घेण्यासाठी पालकांकडून सिलेक्टीव शाळांनाच प्राधान्य देण्यात येत आह़े 25 टक्केअंतर्गत प्रवेश प्रकिया जिल्ह्यातील 43 शाळांमध्ये सुरु असतानासुध्दा पालकांकडून केवळ 3 ते 4 शाळांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मिळत आह़े त्यामुळे इतर शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी घरघर असल्याचे दिसून येत आह़ेचौथी प्रवेश फेरी लवकरच आरटीई प्रवेश प्रकियेअंतर्गत आतार्पयत तीन प्रवेश फे:या झालेल्या आहेत़ याअंतर्गत 137 विद्याथ्र्याचे प्रवेश निश्चित झाले असून अद्यापही 342 विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया बाकी आहेत़ चौथी प्रवेश फेरी 2 ते 4 दिवसात होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ आऱडी़ कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़शाळा उघडून उलटले दोन महिनेसीबीएसई व इतर शाळा उघडून जवळपास आता दोन महिने उलटतील परंतु तरीसुध्दा अद्याप आरटीईअंतर्गत अद्यापही 342 विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया बाकी असल्याची भिषण स्थिती आह़े याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाला विचारले असता, जिल्हास्तरावरुन प्रवेश प्रकियेस कुठलीही अडचण नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही पुणे येथील एनआयसी सेंटरकडून होत असत़े अनेक वेळा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींअभावी व्यत्यय निर्माण होत असतो़ ही परिस्थती केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरात सारखीच असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, शाळा उघडून बरेच दिवस झाले असल्याने विद्याथ्र्याचा अभ्यासक्रमसुध्दा ब:यापैकी पुढे गेलेला आह़े त्यामुळे आता नव्याने प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याच्या मागील अभ्यासक्रमाचे काय? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आह़े  ऑनलाईन पध्दतींना ब:याच तांत्रिक अडचणी असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय़