शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

जयपूर येथे नुकतेच हे संमेलन झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील २३ ...

जयपूर येथे नुकतेच हे संमेलन झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील २३ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनात आदिवासींच्या अस्तित्त्वाबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी हा हिंदू नसून, प्रकृतीपूजक आहे आणि हिंदूपासून त्याची संस्कृती वेगळी आहे. इतर कुठल्याही धर्मात आदिवासींना ओढणे हे संविधान आणि मानवतेला धरुन नाही. इंग्रजांच्या काळात जनगणना प्रपत्रामध्ये ओर्बोजिनीज, ॲनिमिस्ट, ट्रायबल असे म्हणून ओळख होती. मात्र, स्वतंत्र भारतात जनगणनेच्या नावाने आदिवासींचे अस्तित्व दाबले जात आहे. त्यामुळे यापुढे जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम असावा, अन्यथा तीव्र संघर्ष करण्याचा ठराव या संमेलनात करण्यात आला.

या संमेलनात खासदार गोपाललाल मीना, भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार राजकुमार रोत, रामप्रसाद दिंडोर, रामटेक वीना, रफीक खान आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या ठरावाला समर्थन देत त्यासाठी आवाज उठविणार असल्याची ग्वाही दिली. आदिवासी साहित्यिक वाहरु सोनवणे यांनी देशातील आदिवासींनी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन केले. यावेळी जोराम यालाम, कर्नाटकचे साहित्यिक कुमुदा सुशील, कवी संतोष पावरा यांनीही कविता सादर करुन आपले विचार मांडले.