शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

जयपूर येथे नुकतेच हे संमेलन झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील २३ ...

जयपूर येथे नुकतेच हे संमेलन झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील २३ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनात आदिवासींच्या अस्तित्त्वाबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी हा हिंदू नसून, प्रकृतीपूजक आहे आणि हिंदूपासून त्याची संस्कृती वेगळी आहे. इतर कुठल्याही धर्मात आदिवासींना ओढणे हे संविधान आणि मानवतेला धरुन नाही. इंग्रजांच्या काळात जनगणना प्रपत्रामध्ये ओर्बोजिनीज, ॲनिमिस्ट, ट्रायबल असे म्हणून ओळख होती. मात्र, स्वतंत्र भारतात जनगणनेच्या नावाने आदिवासींचे अस्तित्व दाबले जात आहे. त्यामुळे यापुढे जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम असावा, अन्यथा तीव्र संघर्ष करण्याचा ठराव या संमेलनात करण्यात आला.

या संमेलनात खासदार गोपाललाल मीना, भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार राजकुमार रोत, रामप्रसाद दिंडोर, रामटेक वीना, रफीक खान आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या ठरावाला समर्थन देत त्यासाठी आवाज उठविणार असल्याची ग्वाही दिली. आदिवासी साहित्यिक वाहरु सोनवणे यांनी देशातील आदिवासींनी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन केले. यावेळी जोराम यालाम, कर्नाटकचे साहित्यिक कुमुदा सुशील, कवी संतोष पावरा यांनीही कविता सादर करुन आपले विचार मांडले.