शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

सुराय गावात दोन महिन्यांपासून नळांना पाणी नाही

By admin | Updated: June 26, 2017 16:24 IST

अक्षय्यतृतीयेला आले होते पाणी. दोंडाईचा व मालपूर येथून आणावे लागते पाणी

ऑनलाईन लोकमत 

मालपूर,जि.धुळे,दि. -  शिंदखेडा तालुक्यातील सुराय येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 28 एप्रिल रोजी झालेल्या अक्षय्यतृतीया सणानंतर आजर्पयत सुराय गावातील नळांना पाणीच आलेले नाही. गावातील लहान मुले, महिला व नागरिकांना रानावनात पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे.  
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील सुराय येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्याअंतर्गत चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे आदी गावांचा समावेश आहे. चुडाणे आणि कलवाडे येथेसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे; तर चुडाणे येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुराय गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अक्कलकोस, चुडाणे, कलवाडे व सुराय येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, त्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अक्कलकोस गावातील विहिरीला थोडे पाणी आहे. मात्र, तेवढे पाणी अक्कलकोससाठीच पुरेसे होत नाही. तसेच सुराय गावाला या विहिरीतून पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कलवाडे व चुडाणे येथील विहिरींमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. 
दोंडाईचा, मालपूर येथून आणावे लागते पाणी 
सुराय येथील काही ग्रामस्थ दररोज दोंडाईचा किंवा मालपूर येथे जाऊन पाण्याचे ड्रम गाडय़ांवरून भरून आणतात. तर काही ग्रामस्थ खासगी टॅँकर बोलावून पाणी मागवताना दिसतात.