शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पुरात वाहून गेलेल्या बंधाºयाची दुरुस्ती नाही

By admin | Updated: March 15, 2017 00:33 IST

गोमाईवरील केटीवेअर : १० वर्षांपासून दामळदा परिसरात पाणीटंचाई

शहादा : तालुक्यातील दामळदा परिसरातील गोमाई व खापरी नदीवरील केटीवेअर बंधारे २००६ च्या महापुरात वाहून गेल्यानंतर अद्यापही त्या बंधाºयांची दुरुस्ती अथवा नवीन बंधारे न बांधण्यात आल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे लक्ष न घातल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दामळदा परिसरात गोमाई, उमराई व खापरी अशा तीन नद्या असून त्यावर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते. मात्र २००६ मध्ये अतिवृष्टीने या नद्यांना आलेल्या मोठ्या पुरांमध्ये बंधारे वाहून गेले. त्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी व नवीन बंधारे बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकºयांनी केली आहे. परंतु त्यासंदर्भात कुठलीही दखल न घेण्यात आल्याने आज या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शेतीतील विहिरी व कूपनलिकेतील पाण्याची पातळी खोल गेल्याने असंख्य विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारणही बिघडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यासंदर्भात दामळदा परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिले आहे. त्यात नवीन बंधारे त्वरित बांधावेत व वाहून गेलेले बंधारे त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.गोमाई नदीवर तापीवरील बॅरेजेसप्रमाणे बॅरेजेस बांधल्यास या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. त्यामुळे यासंदर्भातही शासनाने विचार करून तसे सर्वेक्षण करून बंधारे मंजूर करण्याची मागणी शेतकºयांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)