शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारणत 500 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आह़े रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, शिवाय वेळोवेळी मशागत केल्याने केळीचे पिक समाधानकारक स्थितीत                होत़े दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे केळीवर मोठय़ा प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव पसरत आह़े या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, त्याचबरोबर हिरवे पानदेखील पिवळे पडत आहेत़ परिणामी केळीचा दर्जा खालावत आह़े शिवाय यामुळे केळीचे घड अपरिपक्व असतानाच पिकायला लागत आहेत़ शेतकरी आपला माल लांबच्या बाजारपेठेर्पयत पाठवत असल्याने तोर्पयत तो टिकवणेदेखील महत्वाचे असत़े परंतु करप्यामुळे केळी बाजारपेठेत नेत असतानाच तिचा दर्जा खालावत आह़े त्यामुळे शेतक:यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आह़े आधीच शेतक:यांनी केळीसाठी रासायनिक खते, ठिबक सिंचन, टिश्यू, मशागत, किटकनाशक यासाठी पैसा खर्च करण्यात आला आह़े मात्र आता करप्याचा वाढता प्रादुर्भावामुळे केळीसाठी लावण्यात आलेला खर्च तरी निघणार की नाही? असा प्रश्न शेतक:यांपुढे आह़े वास्तविक करपा हा रोग वर्षानुवर्षे केळी पिकाला लक्ष करीत असतो़ त्याचा नायनाट करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचाही वापर करीत असतात़ परंतु हा रोग संधीसाधु, बुरशीजन्य असल्याने तो लगतच्या पिकालाही सहज प्रभावित करु शकतो़ त्यामुळे कृषी विभागाने संपूर्ण परिसरात सामुहिकरित्या करपा रोगाचे निमरुलन करणे आवश्यक असल्याचे  म्हटले जात आह़े या शिवाय शेतक:यांना सवलतीत किटकनाशके पुरविण्याचेही शेतक:यांची अपेक्षा आह़े चार वर्षापूर्वी अशा प्रकारची किटकनाशके शेतक:यांना दिली जात होती़ परंतु आता ते बंद करण्यात आल्याने शासनाच्या धोरणाबाबत शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े