शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

तळोदा प्रकल्प कार्यालय : आदिवासी शेतकरी विविध लाभांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील साधारण 500 आदिवासी शेतक:यांचे वीज पंप, तेलपंप व पाईप आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मंजूर करण्यात आले असून, तसे आदेशदेखील शेतक:यांना देण्यात आले आहे. मात्र त्यांचे अनुदान आदिवासी विकास महामंडळामार्फत देण्यात येत असल्याने ते शेतक:यांना अजूनही मिळाले नाही. हे शेतकरी सातत्याने महामंडळाच्या कार्यालयाकडे हेलपाटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील साधारण 500 आदिवासी शेतक:यांचे वीज पंप, तेलपंप व पाईप आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मंजूर करण्यात आले असून, तसे आदेशदेखील शेतक:यांना देण्यात आले आहे. मात्र त्यांचे अनुदान आदिवासी विकास महामंडळामार्फत देण्यात येत असल्याने ते शेतक:यांना अजूनही मिळाले नाही. हे शेतकरी सातत्याने महामंडळाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारीत       आहेत. या प्रकरणी आदिवासी विकास खात्याने तातडीने दखल घेऊन अनुदान उपलब्ध करून देण्याची अपेक्षा शेतक:यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी शेतक:यांना शंभर टक्के अनुदानावर वीज पंप, तेलपंप व पाईप देण्यात येत असतात. ही योजना आदिवासी विकास विभागाचे महामंडळामार्फत राबविली जात असते. 28 हजारांचा वीजपंप व 20 हजारांना तेलपंप, 10 हजारांचे पाईप, असे अनुदान दिले जात असते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्ीची निवड आदिवासी विकास प्रकल्पामार्फत केली जाते. तथापि गेल्या 2014 पासून या योजनेचे अनुदान थकले आहे. यामुळे योजनेलाही एक प्रकारे ब्रेकच बसला आहे. गेल्या तीन वर्षापासून तालुक्यात जवळपास अशा 500 लाभाथ्र्याना येथील आदिवासी विकास प्रकल्पाने मंजुरीचे आदेश दिले आहेत. मात्र आदेश मिळूनही शेतक:यांना अनुदानाअभावी वीजपंप, कृषीपंप व पाईपपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक प्रकल्पामार्फत शेतक:यांची प्रत्यक्ष जागेवर जावून चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचा खाते उतारा, आधारकार्ड, बँक खते पुस्तक व संबंधीत गावाचे सरपंच, तहसीलदार यांचे ना हरकत दाखले, वीज वितरण कंपनीचे दाखले आदी कागद             पत्रांची खातरजमा करून प्रकरणे           मंजूर केली आहेत. तसे मंजुरीचे आदेशही प्रत्यक्ष शेतक:यांना देण्यात आले आहेत. शिवाय शेतक:यांनी देखील आपल्या मंजुरीचे आदेश संबंधीत आदिवासी विकास महामंडळाचे नंदुरबार येथील उपप्रादेशिक कार्यालयात जमा केले आहेत. तथापि त्यांना अजूनही या वस्तुंसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. अनुदानासाठी हे शेतकरी सातत्याने कार्यालयाकडे हेलपाटे मारीत आहेत. यात शेतक:यांचा पैसा व वेळदेखील वाया जात आहे. तरीही हाती काहीच लागत नसल्याची व्यथा या शेतक:यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च करीत असल्याचा दावा करते तर दुसरीकडे योजना राबवितांना प्रत्यक्षात त्याचा निधी उपलब्ध करून देत नसल्याची स्थिती आहे. परिणामी आदिवासींना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तब्बल तीन वर्षापासून या योजनेचे अनुदान थकल्यामुळे आदिवासी शेतक:यांनादेखील सिंचन सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विकास खात्याचा मंत्र्यांनी थकलेल्या या अनुदान प्रकरणी लक्ष घालून शेतक:यांचा हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.