शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व मंडळाधिकारी करणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले आहेत़ त्यानुसार गुरुवारपासून पंचनाम्यांना सुरुवात होणार आह़े जिल्ह्यात 60 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा पाहणी करण्याचे आदेश तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले होत़े परंतू झालेला पाऊस हा अवकाळी असल्याने राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश काढून तसे पत्र नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आह़े यानुसार गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत़ या आदेशांमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतक:यांना तात्काळ भरपाई मिळण्याची शक्यता आह़े दरम्यान कोसळलेला पाऊस हा अवकाळी पाऊस असल्याने यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, भात आदी खरीप पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले होत़े काढणी केलेले आणि शेतात उभे असलेल्या पिकांचे सारखेच नुकसान झाल्याने शेतक:यांनी भरपाई देण्याची मागणी केली होती़ राज्यातील इतर भागासोबत नंदुरबार जिल्ह्यातही नुकसानीची स्थिती ही गंभीर असल्याने शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश देत कारवाई करण्याचे सूचित केले होत़े गुरुवारपासून होणा:या या पंचनाम्यात महसूल विभागासह कृषी विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती आह़े 

सोमवारी सायंकाळपासून नंदुरबार व नवापुर तालुक्यात वादळीवा:यासह झालेल्या पावसामुळे घरांचे नुकसान होऊन पशुंची जिवितहानी झाली होती़ यातील घोगळगाव ता़ नंदुरबार येथे बैल ठार झाला होता़ तलाठींकडून पंचनामा पूर्ण झाल्याची माहिती असून बैलमालकाला भरपाई देण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े