शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तलाठी व मंडळाधिकारी करणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले आहेत़ त्यानुसार गुरुवारपासून पंचनाम्यांना सुरुवात होणार आह़े जिल्ह्यात 60 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा पाहणी करण्याचे आदेश तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले होत़े परंतू झालेला पाऊस हा अवकाळी असल्याने राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश काढून तसे पत्र नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आह़े यानुसार गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत़ या आदेशांमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतक:यांना तात्काळ भरपाई मिळण्याची शक्यता आह़े दरम्यान कोसळलेला पाऊस हा अवकाळी पाऊस असल्याने यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, भात आदी खरीप पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले होत़े काढणी केलेले आणि शेतात उभे असलेल्या पिकांचे सारखेच नुकसान झाल्याने शेतक:यांनी भरपाई देण्याची मागणी केली होती़ राज्यातील इतर भागासोबत नंदुरबार जिल्ह्यातही नुकसानीची स्थिती ही गंभीर असल्याने शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश देत कारवाई करण्याचे सूचित केले होत़े गुरुवारपासून होणा:या या पंचनाम्यात महसूल विभागासह कृषी विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती आह़े 

सोमवारी सायंकाळपासून नंदुरबार व नवापुर तालुक्यात वादळीवा:यासह झालेल्या पावसामुळे घरांचे नुकसान होऊन पशुंची जिवितहानी झाली होती़ यातील घोगळगाव ता़ नंदुरबार येथे बैल ठार झाला होता़ तलाठींकडून पंचनामा पूर्ण झाल्याची माहिती असून बैलमालकाला भरपाई देण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े