शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नदीजोड प्रकल्प यशस्वीतेबाबत संशयच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:54 IST

जलपरिषद : राजेंद्रसिह यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नदीजोड प्रकल्पामुळे पाणी वाटपातले वाद आणखीच वाढतील. त्यामुळे देशात नदी जोड प्रकल्प यशस्वी होईल की नाही याबाबत शंकाच असल्याचे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलपरिषदेत बोलतांना व्यक्त केले.  शहिद दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीर परिसरात जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राजेंद्रसिंह यांनी सांगितले, सध्या सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्याठी योजना आखत आहे. परंतु नदीजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात तंटे वाढतील. परिणामी नदीजोड प्रकल्प यशस्वी होईल का? हा मोठाच प्रश्न आहे. राज्यातील जलयुक्त शिवार प्रकल्पात ठेकेदारी घुसल्यानंतर हे अभियान देखील आता भरकटू लागले आहे. लोकसहभागातून जी कामे होतील तीच या अभियानाच्या यशस्वीतेत भर घालतील असे आपण आधीच राज्य सरकारला सांगितले होते. परंतु आता तीन लाखांच्या वरची कामे थेट ठेकेदारांना दिली जात असल्यामुळे या अभियानाचे भवितव्य किती आणि कसे राहील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी शिवाजी भोईटे, चैत्राम पवार, प्रतिभा शिंदे, प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, सुमन पांडे, प्रा.डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.