शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

नंदुरबारात स्थलांतरीतांच्या पाल्यांचे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:20 IST

उसतोड मजुर : शाळास्तरावर वसतिगृह सुरु करणे गरजेचे, शैक्षणिक नुकसानीमुळे चिंता

नंदुरबार : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत उसतोड  तसेच इतर मजुरांच्या पाल्यांचे  सव्रेक्षण करण्यात येत आह़े 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हे सव्रेक्षण होत आह़े तथापि या स्थलांतरीत बालकांसाठी शाळास्तरावर वसतिगृह उपलब्ध करुन देणे गरजेचे आह़ेसध्याच्या काळात  उसतोड मजुर स्थलांतरीत होण्याची संख्या वाढत असत़े विविध ठेकेदारांकडून उसतोडीचे ठेके घेत गावोगावी उसतोड मजुर पुरविण्यात येत असतात़ त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील मोठय़ा संख्येने उसतोड कामगार इतर तालुक्यांमध्ये तसेच जिल्ह्याबाहेरही स्थलांतरीत होत असतात़ कुटुंबियदेखील सोबत असल्याने साहजिकच यात 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्यांच्या शैक्षणिक जीवनावर दुष्परिणाम होत असतो़ त्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शाळाबाह्य तसेच स्थलांतरीत होत असलेल्या मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात येत असत़े त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर हे सव्रेक्षण करण्यात येत आह़े ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुले स्थलांतरीत होत असतील तर अशा वेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांकडून संबंधित पालकांचे उद्बोधन करण्यात येत असत़े तसेच ज्या ठिकाणी मजुर स्थलांतरीत होत आहे, अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे वसतिगृह उपलब्ध करुन देणे किंवा संबंधित पाल्यांची गावातील त्याच्या  नातेवाईकांकडे  सोय करण्यात येत असत़े गेल्या वर्षी 2 हजार 200 विद्याथ्र्याचे सव्रेक्षणगेल्या वर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सव्रेक्षणात 2 हजार 200 विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े अशी माहिती विभागाकडून देण्यात आली़ संबंधित मजुराच्या पाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्या-त्या शाळेकडून विद्याथ्र्यास शिक्षण हमी कार्ड देण्यात येत असत़े त्यामुळे स्थलांतरीत झालेला विद्यार्थी हा त्या ठिकाणच्या संबंधित शाळेत हे हमी कार्ड दाखवून तेथे प्रवेश घेऊ शकतो़ त्यामुळे स्थलांतरामुळे त्याचे होणारे शैक्षणिक नुकसानही थांबत असत़े  स्थलांतर थांबवणे गरजेचेनंदुरबारात मोठय़ा संख्येने शेतकरी ऊस हे पिक मुख्यत्वे घेत असतात़ येथील साखर कारखाने तसेच खांडसरींमुळे उसाचे उत्पादन घेण्यास शेतक:यांना वाव आह़े तळोदा, शहादा, नंदुरबार हे तालुके प्रामुख्याने ऊस उत्पादकांचे मानले जात असतात़ त्यामुळे दरवर्षी 20 ते 30 हजार उसतोड मजुर परजिल्ह्यात तसेच जिल्ह्यांतर्गत स्थलांतरीत होत असतात़ त्यामुळे साहजिकच त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियदेखील स्थलांतरीत होत असतात़ त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी प्रत्येक शाळेतील एक शिक्षक बालरक्षक म्हणून काम बघत असतो़ याअंतर्गत स्थलांतरीतांच्या पाल्यांना शिक्षण हमी कार्ड देणे, पालकांचे उद्बोधन करुन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, त्याच प्रमाणे ज्या गावी स्थलांतर होणार आहे त्या संबंधित गावात तात्पुरत्या स्वरुपाचे वसतिगृह उपलब्ध करुन देणे आदी कामे करण्यात येत असतात़ स्थलांतरामुळे जिल्ह्यातील संबंधित विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असत़े त्यामुळे साहजिकच स्थलांतराला आवर घालण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आह़े