शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यातील दीड कोटी कुटूंबांना मिळणार लाभ जनतेचा फायदा होईल.. संडे स्पेशल मुलाखत -जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:39 IST

राज्यातील दीड कोटी कुटूंबांना मिळणार लाभ जनतेचा फायदा होईल.. प्रत्येक मिळकतीचा मालकी हक्काचा अभिलेख, मालमत्ता पत्रक ड्रोनद्वारे सव्र्हेक्षणातून उपलब्ध होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीला कर अकारणी, बांधकाम परवाणगी, अतिक्रमण निमरुलन यासाठी मदत होईल. कारण प्रत्येक मिळकतीचे नकाशे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महसूल देखील वाढणार आहे. ग्रामपंचायतीकडे मालमत्ताकर निर्धारण पत्र (नमुना आठ ) नोंद वही स्वयंचलनाने तयार होऊन व्यवहार पारदर्शी व सुलभ करण्यास मदत होईल. ग्रामिण जनतेला घरासाठी बँकेचे कजर्ही मिळू शकेल.

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कवर्षानुवर्षापासून भूमापन न झालेल्या गावठाण जागांचे ड्रोनद्वारे सव्र्हेक्षण करण्याचा प्रयोग सर्वप्रथम महाराष्ट्राने हाती घेतला आहे. आतार्पयत जवळपास तीन हजार गावांचे सव्र्हेक्षण पुर्ण होत आले असून येत्या तीन वर्षात राज्यातील हे काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे जवळपास दीड कोटी कुटूंबांना अर्थात साडेसात कोटी जनतेला त्याचा फायदा होणार असून त्यांना आपल्या मालकीच्या जागेचा सीटीसव्र्हे नंबर व नकाशा मिळणार असल्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले.प्रश्न : ड्रोनद्वारे सव्र्हेक्षणाची कल्पना आली कुठून? उत्तर : पारंपारिक भुमापन पद्धतीत मोठय़ा प्रमाणावर विलंब येतो. तसेच अनेक तांत्रिक त्रुटय़ाही असतात. त्यामुळे आधुनिकतेचा युगात जापान असे काही ड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली. त्याचा अभ्यासाअंती राज्य शासनाने हा निर्णय घेतला. ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त व भारतीय सव्र्हेक्षण विभागातर्फे हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने गेल्या ऑगस्ट महिन्यातच मंजुरी दिली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चार ड्रोन मागविण्यात आले आहे. त्याचे प्रयोग यशस्वी होत असल्याने कामाला गती दिली जात आहे. आतार्पयत तीन हजार गावांचे सव्र्हेक्षण झाले असून नवीन तीन हजार गावांचे सव्र्हेक्षणही होणार आहे. ड्रोनची संख्याही वाढविण्यात येत असून लवकरच पुन्हा चार ड्रोन उपलब्ध होणार आहेत. प्रश्न : या सव्र्हेक्षणाचे नेमके काय फायदे?उत्तर : आतार्पयत आतार्पयत ग्रामिण भागातील जागांना सीटीसव्र्हे क्रमांक प्राप्त होत नव्हता. त्यामुळे गावठाणातील मिळकतीचे सव्र्हेक्षण करून प्रतिमांचे भुसंदर्भीकरण व अॅथोरेक्टीफिकेशन केले जाईल. नकाशांमधील मिळकतींना ग्रामपंचायतींचे मिळकत रजिस्टर जोडले जाईल. त्यामुळे शासकीय मालमत्तांनाही सव्र्हेक्षण मिळेल. खुल्या जागा, नाल्यांचे क्षेत्र व सिमा निश्चित होऊन मिळकतीचा नकाशा तयार होईल. नागरिकांच्या हक्काचेही संरक्षण होईल. 

टॉवर उभारणारगावठाण सीटी सव्र्हे संदर्भात कायम स्वरूपी लोकांना तात्काळ माहिती मिळावी यासाठी पुढील टप्प्यात ऑटो यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महाराष्ट्रात 80 ठिकाणी मोबाईल टॉवरसारखे स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येईल. त्या ठिकाणी त्या त्या परिसरातील नोंदी स्वयंचलित पद्धतीने करण्याचे नियोजन आहे.