शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ मंगळवारी योजना अंमलबजावणीनिमित्त जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले़बैठकीस तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, ज्ञानेश्वर सपकाळे, पंकज लोखडे, सुनिता जºहाड, भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे , जिल्हा उपनिंबधक अशोक चाळक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबाड चे जिल्हा व्यवस्थांपक प्रमोद पाटील यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ़ भारुड यांनी योजनेत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालय, गावचावडी तसेच तलाठी कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, बँकांच्या सर्व शाखा आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सूचना फलकांवर प्रसिध्द करण्याच्या सूचना केल्या़ कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रामाणिकरणासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र व सामाईक सुविधा केंद्रात जावून सुधारणा करुन घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली़ सर्व तहसीलदारांनी तालुकानिहाय आढावा सादर केला़बँकांच्या अधिकाºयांनी लाभार्थी याद्यांची माहिती दिली़ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची नावे यादीत आल्यानंतर करण्यात येणाºया कारवाईवर बैठकीत चर्चा झाली़