शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘मिशन १००’साठी ऊस उत्पादकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस पिकाचे वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करण्यात येत असल्याने मिशन १०० च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जात असून, यावर्षीही मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. पुरेसा पाऊस झाला नसला तरीही कुपनलिकांद्वारे उसाला पाणी देणे सुरूच असून, वेळोवेळी खतांचीही मात्रा देण्यात आल्याने ऊस पीक जोमदार असून, चांगले उत्पन्न येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, शेतकरींकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऊस पिकाला खतांची योग्य मात्रा देऊन ऊस पिकाची बांधणी करून पाणी देण्यात येत होते. तसेच उसाच्या खालच्या भागातील वाळलेली, पिवळी पडलेली पाने काढून टाकण्यात आल्याने पाऊस येताच ऊस पीक वाढीस मदतीचे ठरले आहे. तसेच काही शेतकरींनी ऊस पीक ठिबकवर लागवड केले असून, त्यांच्याकडून रासायनिक खतांची मात्रा ठिबक संचातून व्हेंचुरीतून देण्यात येत असून, हा ऊसही जोमोन वाढला आहे. एकूण दोन महिने जोरदार पाऊस झाल्यास ऊस पिकास मोठा फायदा होणार असून, एकरी १०० उत्पादनाच्या जवळपास उत्पन्न जाऊ शकते, असे शेतऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सुपीक शेतजमीन, योग्य ऊस लागवड पद्धत, वेळोवेी रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थीत नियोजन, ऊस पिकाचे संरक्षण याबाबत व्यवस्थापन केले अूसन, यावर्षी एकरी उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे.-योगेशराजे भोसले, शेतकरी, रांझणीऊस लागवड, बांधणी, पाणी देणे यासारख्या गोष्टी समक्ष केल्याने ऊस वाढीस फायदा झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने पूर्ण वेळ शेतातच फोकस केल्याने तसेच वेळोवेळी जाणकारांचे मार्गदर्शन मिळाल्याने ऊस पीक जोमात असून, खतांची मात्राही पुरेशा प्रमाणात देण्यात येत आहे.-किशोर भारती, शेतकरी, तळोदा