शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

‘डेंग्यू’बाबत आता विद्याथ्र्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:27 IST

विद्याथ्र्यामार्फत होणार प्रबोधन : विविध शाळा महाविद्यालयांचा असणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेकडून यंदा डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणीया आदींबाबत नगरपालिकेच्या कर्मचा:यांसोबतच विद्याथ्र्यामार्फतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आह़े पुढील आठवडय़ापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आह़े या अभियानात शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयांतील विद्याथ्र्याना सहभागी करण्यात येणार आह़े सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुणगुनीया तसेच इतर संधीसाधून आजारांचा धोका निर्माण होत असतो़ नंदुरबारात अद्यापर्पयत डेंग्यूचे रुग्ण आढळले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून या आधिच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े या दिवसांमध्ये डेंग्यू किंवा सदृश आजार आपले डोके वर काढत असतात़ त्यासाठी नगरपालिकेकडून अनेक वेळा आजूबाजूला स्वच्छता ठेवा, पाणी साचनार नाही यासाठी रिकामी भांडी पालथी करुन ठेवा आदींबाबत प्रबोधन करण्यात येत असत़े परंतु या मोहिमेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा:यांकडून सांगण्यात येत असत़े परंतु यंदा पालिकेकडून यावर नवीन प्रयोग म्हणून शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्याथ्र्यामार्फत नंदुरबारकरांचे प्रबोधन करण्यात  येणार आह़े यासाठी स्वता मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पुढाकार घेतला आह़ेयाबाबत नगरपालिकेकडून संबंधित  शाळा, महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी बोलून विद्याथ्र्याना पालिकेच्या या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आह़े विद्याथ्र्याकडून पथनाटय़, पोस्टर, तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांना डेंग्यू, मलेरियापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आह़े संबंधित विद्याथ्र्याकडून नगरपालिका हद्दीतील परिसरात जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचा:यांचे वेळावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन उपलब्ध होणार आह़े डेंग्यू बाबत जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े अद्यापर्पयत डेंग्यू किंवा सदृश आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़ भोये यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े त्यामुळे सध्या तरी डेंग्यूची चिता नसली तरी याबाबत आधिच काळजी घेतलेली बरी या उद्देशाने पालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आह़ेदरम्यान, पालिकेकडून सध्या शहरातील विविध ठिकाणी जंतू नाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े तसेच शहरातील नागरिकांना रिकामी भांडी पालथी ठेवा, सभोवतालचा परिसर स्वच्छ  ठेवा आदींबाबत सांगण्यात आले आह़े शहरातील बहुसंख्य भागात घराच्या छतावर नागरिकांनी निरुपयोगी भांडी आढळून आले आहेत़ पावसाच्या पाण्यामुळे यात डासअळ्या निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ यामुळे सर्वाधिक डेंग्यू, मलेरिया आदींचा प्रभाव वाढत असल्याचेही  तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे नागरिकांनी पालिकेकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करावे असेही सांगण्यात येत आह़े