शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’बाबत आता विद्याथ्र्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:27 IST

विद्याथ्र्यामार्फत होणार प्रबोधन : विविध शाळा महाविद्यालयांचा असणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेकडून यंदा डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणीया आदींबाबत नगरपालिकेच्या कर्मचा:यांसोबतच विद्याथ्र्यामार्फतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आह़े पुढील आठवडय़ापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आह़े या अभियानात शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयांतील विद्याथ्र्याना सहभागी करण्यात येणार आह़े सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुणगुनीया तसेच इतर संधीसाधून आजारांचा धोका निर्माण होत असतो़ नंदुरबारात अद्यापर्पयत डेंग्यूचे रुग्ण आढळले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून या आधिच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े या दिवसांमध्ये डेंग्यू किंवा सदृश आजार आपले डोके वर काढत असतात़ त्यासाठी नगरपालिकेकडून अनेक वेळा आजूबाजूला स्वच्छता ठेवा, पाणी साचनार नाही यासाठी रिकामी भांडी पालथी करुन ठेवा आदींबाबत प्रबोधन करण्यात येत असत़े परंतु या मोहिमेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा:यांकडून सांगण्यात येत असत़े परंतु यंदा पालिकेकडून यावर नवीन प्रयोग म्हणून शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्याथ्र्यामार्फत नंदुरबारकरांचे प्रबोधन करण्यात  येणार आह़े यासाठी स्वता मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पुढाकार घेतला आह़ेयाबाबत नगरपालिकेकडून संबंधित  शाळा, महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी बोलून विद्याथ्र्याना पालिकेच्या या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आह़े विद्याथ्र्याकडून पथनाटय़, पोस्टर, तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांना डेंग्यू, मलेरियापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आह़े संबंधित विद्याथ्र्याकडून नगरपालिका हद्दीतील परिसरात जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचा:यांचे वेळावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन उपलब्ध होणार आह़े डेंग्यू बाबत जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े अद्यापर्पयत डेंग्यू किंवा सदृश आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़ भोये यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े त्यामुळे सध्या तरी डेंग्यूची चिता नसली तरी याबाबत आधिच काळजी घेतलेली बरी या उद्देशाने पालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आह़ेदरम्यान, पालिकेकडून सध्या शहरातील विविध ठिकाणी जंतू नाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े तसेच शहरातील नागरिकांना रिकामी भांडी पालथी ठेवा, सभोवतालचा परिसर स्वच्छ  ठेवा आदींबाबत सांगण्यात आले आह़े शहरातील बहुसंख्य भागात घराच्या छतावर नागरिकांनी निरुपयोगी भांडी आढळून आले आहेत़ पावसाच्या पाण्यामुळे यात डासअळ्या निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ यामुळे सर्वाधिक डेंग्यू, मलेरिया आदींचा प्रभाव वाढत असल्याचेही  तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे नागरिकांनी पालिकेकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करावे असेही सांगण्यात येत आह़े