शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:15 IST

तळोदा-अमोनी : शैक्षणिक नुकसान; खाजगी वाहनांचा आधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

तळोदा : तळोदा-अमोनी ही विस्थापितांसाठी सुरू केलेली बस अरुंद रस्त्याचे कारण दाखवत गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात             आली आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विस्थापितांनाही खाजग वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता आता चांगला झाला आहे. तसेच या बसचा मार्ग बदलून तो तळोदा ते कालीबेल       असा करून ही बसफेरी तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापित गावांसाठी अक्कलकुवा आगाराने तळोदा-अमोनी ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली होती. साहजिकच या बसमधून साधारण 150 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तळोद्याला येण्यासाठी प्रवास करीत असतात. त्याच बरोबर तेथील नागरीकही या बसमध्येच बाजारहाट व इतर कार्यालयीन कामकाजासाठी तळोद्याला येत असतात. परंतु अरूंद रस्त्याचे किरकोळ कारण दाखवत संबंधित आगार प्रमुखाने गेल्या महिनाभरापासून ही बससेवा बंद केली आहे. त्यामुळे अमोनी, रेवानगर, नर्मदानगर, सरदारनगर, राजविहीर आदी ठिकाणाहून तळोद्याला शालेय व महाविद्यालयात शिकायला येणा:या 150 विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. या उपरांतरही वाहनधारक गाडीमध्ये प्रवाशांना कोंबडय़ासारखे कोंबून आणत असल्यामुळे नाईलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची विद्याथ्र्याची व्यथा आहे.वास्तविक या मार्गाची डागडूजी झाली आहे. शिवाय रस्ता अरूददेखील झाला आहे. त्यामुळे सहन बस जावू शकते, अशी वस्तुस्थिती असतांना अजूनपावेतो संबंधित विभागाने ही बससेवा सुरू करण्याबाबत उदासिन धोरण घेतले आहे. रस्त्याच्या स्थितीची चौकशी करून बस सुरू करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या बसचा सद्याचा मार्ग बदलून तो तळोदा, दलेलपूर, रेवानगर, रानमहू, अमोनी, कालीबेल असा करावा. कारण हा मार्ग प्रवाशांना उलटा पडतो. रेवानगरकडे येण्यासाठी 20 किलोमीटर फिरून यावे लागते. शिवाय अतिरिक्त भाडेदेखील             द्यावे लागत असते. साहजिकच प्रवाशांनाही नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागतोच. त्यात वेळही            वाया जात असतो. त्यामुळे या           मार्गाने ही बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य नाथा पावरा,          उपसरपंच दाज्या पावरा, इंदास पावरा, अनिल पावरा सचिन पावरा, लेह:या पावरा, दिगंबर पावरा यांनी केली आहे. दरम्यान तळोदा येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जयसिंग वळवी यांनी निवेदन स्विकारून सदर बस फेरी सुरू करण्यासाठी अक्कलकुवा आगारप्रमुखांकडे ताबडतोब पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.