शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी निमा               अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, बागूल, खरेदी-विक्री संघाचे         चेअरमन अजित नाईक, वाटवीच्या सरपंच लैला कोकणी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, सविता जयस्वाल, अॅड.योगिनी खानविलकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील सहा गावांची निवड करण्यात आली असून,               यापैकी वाटवी हे एक गाव आहे. या गावात शासनाच्या सर्व योजना एकत्रिपणे लागू करून या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. रोजगार हमी योजनेचे सर्व  पॅकेजनुसार योजना द्याव्यात. सर्व यंत्रणांच्या कामांच्या यादीमध्ये ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत निवड केलेल्या गावांचा समावेश असणे आवश्यक आहे. डिजिटल शाळेत विजेअभावी समस्या निर्माण  होवू नये यासाठी या शाळेत सोलार प्रकल्प देण्यात आला  असून, या गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना घराची, शेतीची कामे न लावता शाळेत शिक्षणासाठी पाठवावे. आपला देश विकासाच्या मार्गावर असून गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे परिवर्तन करू या, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी वाटवी हे गाव अतिशय उत्साही गाव असून या योजनेमुळे या गावाला राजस्तराचा हिस्सा मिळाला आहे. या गावात शोषखड्डे, शौचालये, गांडूळखत, विहिरी, कंम्पोस्ट खत, शेततळे अशी कामे सुरू आहेत. या गावातील एकही व्यक्ती दुस:या गावात कामाला जाणार नाही, असे नियोजन करावे. लोकसहभागातून हे गाव परिवर्तीत होणार आहे, असा विश्वास आहे. सूत्रसंचालन सुनील भामरे  यांनी तर आभार गटविकास  अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मानले.