शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

सानेगुरुजींच्या जातीअंताच्या संदेशाचे तीळगूळ वाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:06 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजींनी मकरसंक्रांतीच्या पंढरपूर लढ्याच्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेशाला उजळणी देण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत बिघडणाºया सामाजिक सलोख्यातील गोडवा वाढविण्यासाठी याच संदेशाचा तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्याची आवश्यकता आहे.संक्रांतीच्या सणाबाबत जनमानसात अनेक समज-गैरसमज आहेत. त्याला विज्ञानाची जोड आहे आणि अंधश्रद्धेची काळी किनारही आहे. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी साजरा होणारा मकरसंक्रांतीच्या सणाला साने गुरुजींचे विचार समाजाला खºया अर्थाने दिशादर्शक ठरणारे आहेत.साने गुरुजींच्या मते संक्रांत म्हणजे स्वत:ला उत्क्रांत करण्याचा सण. त्यामुळे या सणाला प्रत्येकाने स्वत:मध्ये उत्क्रांत घडवून नवा बदल करण्याची गरज आहे. विशेषत: त्यांची पंढरपूर येथील उपोषणानिमित्त प्रचार आणि जनजागरणाच्या दौºयातील आठवण ही खºया अर्थाने आजच्या परिस्थितीत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींच्या जीवनगाथा या ग्रंथात ही आठवण सांगितली आहे. १९४६ साली पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांना दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाचा लढा दिला होता. त्यात त्यांनी यासंदर्भातील घटना मांडताना लिहिले आहे की, ‘१४ जानेवारी मकरसंक्रांतीचा सण होता. त्यादिवशी साने गुरुजींनी पंढरपूरच्या प्रचारसभेसाठी नागोठ्याला गेले होते. दुपारी सभा झाली. सभेला आसपासच्या खेड्यांमधून बरेच लोक आले होते. सभेनंतर एक हरिजन बंधू व्यासपीठावर आला. त्याने गुरुजींना संक्रांतीचा तिळगूळ दिला. त्याला प्रतिसाद देत गुरुजींनीही त्याच्या तोंडात तिळगूळ घातला आणि मोठ्या प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली. सारे भेदभाव तिथेच गळून पडले. गुरुजींनी मारलेली मिठी म्हणजे इतके दिवस दुरावलेल्या दोन हृदयांची भेट होती ती...’ अर्थातच गुरुजींनी त्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेश आज समाजासाठी उपयुक्त असून त्याच्याच एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा गोडवा अधिकच मधूर करण्याची गरज आहे.