शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कांदा व कापूस उत्पादनात घट येणार असल्याचे चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:33 IST

शहादा तालुक्यासह असलोद-मंदाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड यावर्षी करण्यात आलेली आहे. या पिकावर बियाणे, फवारणीसह ...

शहादा तालुक्यासह असलोद-मंदाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड यावर्षी करण्यात आलेली आहे. या पिकावर बियाणे, फवारणीसह मशागतीसाठी भरपूर पैसा शेतकऱ्यांनी खर्च केला. पीक जोमाने दिसू लागले. परंतु गेल्या १५ दिवसांत झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने हे पीक वाया जात आहे. त्यामुळे त्याच्यावर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक पूर्णता सुकून जात असल्याने कांदा पिकाच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कसेबसे महागडी बियाणे व मशागतीचे काम करून पिकाला वाचवले होते. परंतु पावसाने त्याच्यावर पाणी फिरल्याने शेतकरी कचाट्यात सापडला आहे. तसेच अति पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कापूस पीकदेखील मोठ्या प्रमाणावर वाया गेले आहे. कांदा व कापसाच्या नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.