शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

तळोद्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:01 IST

कांचमाळी समाज पंच मंडळ : आठव्या सामूहिक विवाह समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

तळोदा : येथील कांचमाळी समाज पंच मंडळातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी समाजाच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. याप्रसंगी वधू-वरांकडील व:हाडींनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली       होती.श्री समस्त कांचमाळी समाजातर्फे रविवारी येथील माळी समाज मंगलकार्यालयात हा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर खासदार हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य भरत माळी, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पालिकेचे प्रतोद संजय माळी, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण माळी, देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार, चुणिलाल सूर्यवंशी, नारायण माळी, नीळकंठ महाजन, बांधकाम              सभापती भास्कर मराठे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, नगरसेवक गौरव वाणी, सुभाष        चौधरी, योगेश पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, सतिवान पाडवी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, योगेश मराठे, प्रसाद सराफ, कॉलेज ट्रस्टचे  उपाध्यक्ष प्रा.सुधीर माळी, पंच मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मगरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी समाजातील 11 वधू-वरांचे शुभमंगल लावण्यात आले. या वेळी खासदार हिना गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजामध्ये सामुदायिक विवाह मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजे. ज्यामुळे मोठा अनावश्यक खर्च टळत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन                पंच मंडळाचे सचिव प्रा.मित्तल           टवाळे व प्राचार्य अजित टवाळे यांनी केले.कार्यक्रमास वधू-वरांकडील व:हाडी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंच मंडळाचे उपाध्यक्ष विनायक माळी, मधुकर मगरे, गिरधर सागर, उखा पिंपरे, अरविंद मगरे, भिका मगरे, विजय              शेंडे, अनिल मगरे, लक्ष्मण सागर, मोहन सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, राजाराम राणे, जयेंद्र सूर्यवंशी, वतनकुमार मगरे, भगवान मगरे, हिरालाल कर्णकार, महेश माळी, भगवान कर्णकार, भानुदास                 राजकुळे, पंकज राणे, सुनील सूर्यवंशी, आंबालाल चव्हाण, शशिकांत सूर्यवंशी, पंकज शेंडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा लतिका मगरे, मनिषा प्रविण मगरे, जयश्री राजेंद्र   मगरे आदींसह समाजातील              युवकांच्या विविध मंडळांनी परिश्रम घेतले  होते.