शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ठाणेपाडा येथे अक्षता पडण्यापूर्वी वधू-वरांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:57 IST

ठाणेपाडा येथे स्तुत्य उपक्रम : आदिवासी कोकणी समाजातील आठ जोडपी विवाहबध्द

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 :  नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  लगAाच्या दिवशी वधू-वरांनी श्रमदान करून समाजापुढे एक आदर्शन घालून दिला़ पाणी अडवा, पाणी जीरवा अशा घोषणा देत आयुष्याची नवीन सुरुवात करताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वाचे कौतुक होत आह़े तालुक्यातील ठाणेपाडा येथे ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी कोकणी समाजातील 8 वधू-वरांचे शुभमंगल यावेळी करण्यात आले. विवाह सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून गावाच्या सरपंच भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात येत होती. सकाळी नवरदेवांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी आमदार के.सी पाडवी, डोकरे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, आदिवासी शबरी विकास महामंडळाचे माजी आयुक्त टि.के बागूल, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे उपायुक्त यशवंतराव पवार, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार, उपसरपंच काशिनाथ पवार, नगरविकास विभाग सहसचिव प्रभाकर पवार, पंचायत समितीचे सदस्य देवमन चौरे, पाणी फाऊंडेशनचे सुखदेव भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पाटील, शेतकी संघाचे सभापती बी.के पाटील, डॉ. सयाजी मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, ग्रामसेवक विजय होडगर, सुरेश पवार ग्रामस्थ व वधु-वरांचे नातेवाईक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े अभिनेता आमिर खान याच्या पुढाकाराने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा लोकचळवळीतून  घेण्यात येत असून, तालुक्यातील ठाणेपाडा या गावाची निवड स्पर्धेसाठी झालेली आहे. 8 एप्रिल ते 22 मे र्पयत स्पर्धा घेण्यात येत आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून वधू-वरांसह व:हाडी मंडळींनी हातात टिक्कम फावडे घेत श्रमदान केले