शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

सात हजार गणेशमूर्तीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार केल्या. जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, बालसंस्कार व युवा संस्कार केंद्र यांच्या वतीने रविवारी नंदुरबार येथे आगळा वेगळा असा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सर्वकडे पर्यावणाचा :हास होत असताना पर्यावरण वाचवण्यासाठी  स्वामी समर्थ केंद्रातर्फे  घेण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे .बाजार समिती आवारात जवळपास जिल्हाभरातून सात हजार विद्याथ्र्यानी सहभागी होऊन एकाच वेळी मातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम केला. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अखिल भारतीय स्वामी समर्थ संचलित बाल संस्कार व युवा संस्कार केंद्राचे  प्रमुख नितीन मोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष र}ा रघुवंशी, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, जेष्ठ नेते हिरालाल चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी जि.प. सभापती अहिल्याबाई पावरा, गट शीक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर, हिरालाल चौधरी, प्रशासन अधिकारी आर. बी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन.पाटील व मान्यवर उपस्थित होते.प्रगती करताना  भारतीय संस्कृती टिकवणं तेवढंच महत्वाच आहे. कारण संस्कृती टिकली तरच धर्म टिकत असतो, प्रगती करत असताना बालकांना प्राचीन गोष्टीची ओळख करून देणे फार महत्वाचे आहे. कारण प्राचीन गोष्टींची ओळख होत असताना पर्यावरणाची ओळख देखील होत असते. विद्याथ्र्याना विद्यार्थी दशेतच जर पर्यावरणाची जाणीव झाली तर भविष्यात कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही म्हणून सर्व सण साजरे करताना पर्यावरण पूर्वक साजरे करायला हवे. बाल संस्कार व युवा संस्कार च्या विद्याथ्र्यानी या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा उपक्रमात सहभागी होऊन  नक्कीच एक आदर्श  निर्माण केला. शास्त्रानुसार  दीड दिवसाचा व तो देखील मातीचा गणपती बसविला पाहिजे. जेणे करून धार्मिक भावना टिकून राहतात असे नितीनभाऊ मोरे यांनी यावेळी सांगितले. बनवण्यात आलेल्या या गणपती मुत्र्या जिह्यातील सर्व केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या  जाणार आहेत. त्यांच्या विक्रीतून आलेला सर्व पैसा महाराष्ट्रातील  पूरग्रस्तांचा मदतीला  दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो सेवेकरी उपस्थित होते.

तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती या एकत्र करण्यात आल्या आहेत. त्यांना रंगरंगोटी करून त्या विविध ठिकाणच्या स्वामी समर्थ केंद्रात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातील निधी पुरग्रस्तांना दिला जाणार आहे.