शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

जागा 16 हजार विद्यार्थी 21 हजार, अकरावी प्रवेशाची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात २१ हजार ७३ विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यातील काही विद्यार्थी आटीआय आणि इतर अभ्यासक्रमाला गेले तरी अकरावीच्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक विद्यार्थी असल्याने अकरावी प्रवेशाचा गुंता वाढणार आहे. त्यातच प्रवेशाची सीईटी देखील रद्द झाली आहे. दरम्यान, १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

अकरावी प्रवेशचा गुंता आता सुटला आहे. सीईटी रद्द झाली आहे. १४ तारखेपासून नेहमीच्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. परंतु यंदा अकरावीच्या जागेपेक्षा पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बहुतेक ७० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चांगले महाविद्यालय मिळावे अशी अपेक्षा लागून आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये चुरस राहणार आहे. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया होणार असली तरी महाविद्यालयांची डोकेदुखी आतापासूनच वाढली आहे.

आटीआयच्या दोन हजार जागांकडेही कल

n साधारण गुणवत्तेेचेही अनेक विद्यार्थी यंदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा अशा विद्यार्थी व पालकांचा ओढा हा आयटीआयकडे असल्याचे चित्र आहे.

n जिल्ह्यात शासकीय, खाजगी आयटीआयच्या जवळपास दोन हजार जागा आहेत. त्यातील चांगल्या ट्रेडसाठी विद्यार्थ्यांचा कल असतो. गुणवत्तेनुसार अशा ट्रेडला प्रवेश मिळतो.

n दहावीचा निकाल लागताच आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीयसह चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे.

n अनेक विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधीक टक्केवारी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची महाविद्यालयांची कटऑफ वाढणार आहेत.

n काही प्रतिष्ठित व विद्यार्थ्यांचा ओढा असलेल्या महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो त्याकडेही अनेकांचा कल आतापासूनच आहे.

n २२ ऑगस्टनंतर पहिली गुणवत्ता यादी लागण्याची शक्यता असून त्यानुसार नियोजन करण्याच्या सुचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.