शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जागा 16 हजार विद्यार्थी 21 हजार, अकरावी प्रवेशाची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात २१ हजार ७३ विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यातील काही विद्यार्थी आटीआय आणि इतर अभ्यासक्रमाला गेले तरी अकरावीच्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक विद्यार्थी असल्याने अकरावी प्रवेशाचा गुंता वाढणार आहे. त्यातच प्रवेशाची सीईटी देखील रद्द झाली आहे. दरम्यान, १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

अकरावी प्रवेशचा गुंता आता सुटला आहे. सीईटी रद्द झाली आहे. १४ तारखेपासून नेहमीच्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. परंतु यंदा अकरावीच्या जागेपेक्षा पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बहुतेक ७० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चांगले महाविद्यालय मिळावे अशी अपेक्षा लागून आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये चुरस राहणार आहे. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया होणार असली तरी महाविद्यालयांची डोकेदुखी आतापासूनच वाढली आहे.

आटीआयच्या दोन हजार जागांकडेही कल

n साधारण गुणवत्तेेचेही अनेक विद्यार्थी यंदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा अशा विद्यार्थी व पालकांचा ओढा हा आयटीआयकडे असल्याचे चित्र आहे.

n जिल्ह्यात शासकीय, खाजगी आयटीआयच्या जवळपास दोन हजार जागा आहेत. त्यातील चांगल्या ट्रेडसाठी विद्यार्थ्यांचा कल असतो. गुणवत्तेनुसार अशा ट्रेडला प्रवेश मिळतो.

n दहावीचा निकाल लागताच आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीयसह चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे.

n अनेक विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधीक टक्केवारी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची महाविद्यालयांची कटऑफ वाढणार आहेत.

n काही प्रतिष्ठित व विद्यार्थ्यांचा ओढा असलेल्या महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो त्याकडेही अनेकांचा कल आतापासूनच आहे.

n २२ ऑगस्टनंतर पहिली गुणवत्ता यादी लागण्याची शक्यता असून त्यानुसार नियोजन करण्याच्या सुचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.