शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

नंदुरबार जि.प.च्या कामांच्या यादीला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:11 IST

स्थायी समिती : बैठकीत नव्याने ठराव करून जिल्हाधिका:यांकडे पाठविणार

नंदुरबार : ग्रामपंचायतींच्या जनसुविधाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या 132 कामांच्या यादीत केवळ 42 कामेच जिल्हा परिषदेने सुचविलेली कामे समाविष्ट आहेत. 44 कामे वगळण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, सदस्य रतन पाडवी, सागर धामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतींना जनसुविधेअंतर्गत कामांसाठी पैसा उपलब्ध नाही. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून 86 कामांची यादी जिल्हाधिका:यांकडे पाठविली होती. परंतु जिल्हाधिका:यांकडून आलेल्या 132 कामांच्या यादीत जिल्हा परिषदेने सुचविलेल्या केवळ 42 कामांचा समावेश आहे. 44 कामे वगळण्यात आली आहेत. जी कामे आहेत      त्यात पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या कामांचा मोठय़ा प्रमाणावर      समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या 44  कामांचा ठराव    करून तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले. अक्कलकुवा, धडगाव परिसरात दोन, तीन वर्षापासून लसीकरण करण्यात आलेले नाही. आपल्या घरच्या पाळीव जनावरांना देखील लसीकरण करण्यात आलेले नसल्याचे सभापती हिराबाई पाडवी यांनी सांगितले. त्यावर पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पाटील यांनी रिक्त पदांमुळे लसीकरणातत अडचण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वच भागात व सर्वच जनावरांना लसीकरण करण्यासाठी प्रय} सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.अंगणवाडी स्तरावर काही संस्थांचे प्रतिनिधी सव्र्हे करतांना आढळून येतात. विशेषत: दुर्गम भागात असे प्रकार नेहमीच निदर्शनास येतात. असा काही सव्र्हे सुरू आहे का? आणि असल्यास कोणत्या संस्थेला काम देण्यात आले आहे अशी विचारणा रतन पाडवी यांनी केली. त्यावर बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भवाने यांनी अशी कोणतीही संस्था नेमण्यात आलेली नाही. तसे कुणी आढळल्यास संबधीतांची तक्रार करावी, कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीत पाणी टंचाई, अंगणवाडी मदतनीस भरती, रिक्त पदे, जलयुक्त शिवार यासह इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुहास नाईक यांनी शाळाबाह्यय विद्याथ्र्याचा प्रश्न उपस्थित केला. ‘लोकमत’ने लावलेल्या वृत्तमालिकेचा उल्लेख करीत त्यांनी याबाबतची आकडेवारी स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले, यंदाच्या सव्र्हेक्षणात शाळाबाह्य व स्थलांतर झालेली एकुण 3,444 विद्यार्थी आढळून आले. तर 702 विद्याथ्र्याचे स्थलांतर रोखण्यात आले. 306 परजिल्ह्यातून स्थलांतर होऊन आलेले आहेत. स्थलांतर रोखण्यात आलेल्या विद्याथ्र्यासाठी 17 अनिवासी वसतिगृह मंजुर करण्यात आली आहेत. तर स्थलांतर होऊन आलेल्या विद्याथ्र्याना जवळच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शाळाबाह्य विद्यार्थी सव्र्हेक्षणात कसूर करणा:या कर्मचा:यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचेही डॉ.राहुल चौधरी यांनी स्पष्ट केले.