शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

स्वच्छ भारत अभियानाला गैरव्यवहाराचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:34 IST

नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ याआरोपानंतर दोन तालुक्यात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल़े सभेच्या ...

नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ याआरोपानंतर दोन तालुक्यात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल़े सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, महिला व बालकल्याण सभापती लताबाई पाडवी, शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन कामकाजाला सुरूवात करण्यात आली़ विविध विषयांना मंजूरी दिल्यानंतर सदस्यांच्या लेखी प्रश्नांअंतर्गत सदस्य नितेश वळवी यांनी दुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील शौचालयांचा मुद्दा उपस्थित केला़ यावेळी त्यांनी शौचालय निकृष्ट आहे असे लाभार्थीने करून दिलेले ‘शपथपत्र’ सभागृहात सादर केल़े नितेश वळवी म्हणाले की अक्कलकुवा तालुक्यातील 912 शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सव्रेक्षण आह़े तर उर्वरित शौचालयांना एकच टाकी आह़े पाण्याच्या टाक्यांविना असलेल्या शौचालयांचा प्रश्न गंभीर असूनही स्वच्छ भारत अभियान कक्षाकडून कारवाई झालेली नाही़ सदस्य योगेश पाटील यांनीही धडगाव तालुक्यात 1 हजार 240 शौचालयांचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट असून लाभार्थी त्यांचा ुइच्छा असूनही वापर करू शकत नसल्याचे सांगितल़े त्यांच्या आरोपांवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी यांना उत्तर न देता आल्याने सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल़े समितीत दुस:या तालुक्याचे अधिकारी दोन्ही तालुक्यात जाऊन पाहणी करणार आहेत़ सभेत बांधकाम विभागाकडून त:हावद ते प्रकाशा या सात किलोमीटर रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य रामचंद्र पाटील यांनी उपस्थित करत अधिकारी सत्ताधा:यांचेही ऐकत नसल्याची खंत व्यक्त केली़ विविध विभागांचा आढावा घेण्यात येऊन ठरावांना मंजूरी ेदेण्यात आली़