शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सरपंच पदासाठी अर्ज भरणाऱ्यास पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:01 IST

ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद

ठळक मुद्दे आक्राळे येथील प्रकाराने खळबळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणाºया उमेदवारास पळवून नेल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती़ संबधित उमेदवाराच्या पत्नीने सोमवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला़अक्राळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सिताराम भिल हे अर्ज करणार असल्याची माहिती होती़ यातून ५ सप्टेंबर रोजी रोहिदास शंकर राठोड, दिलीप शंकर राठोड यांच्यासह अन्य तिघे सिताराम भिल यांच्याघरी गेले़ तेथे त्यांनी निवडणूकीत अर्ज दाखल करु नको सोबत चल असे सांगून घेऊन गेले होते़ या घटनेनंतर सिताराम भिभल यांच्या पत्नी आशाबाई यांनी वेळावेळी राठोड यांच्यासोबत संपर्क करून पतीला पाठवले नाही़ सोमवारी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आशाबाई सिताराम भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रोहिदास राठोड, दिलीप राठोड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाकळे करत आहेत़ याप्रकाराने अक्राळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून उमेदवारीस इच्छुक सिताराम भिल नेमके कुठे गेले असतावेत यावर चर्चा रंगत आहेत़

टॅग्स :Electionनिवडणूक