शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये जवळपास चार हजारापेक्षा अधिक कुटुंबांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी राज्य शासनाने पुनर्वसन वसाहतीमध्ये पुनर्वसन करतानाच दवाखाने बांधून दिले आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये अजूनही पुरेसे कर्मचारी नियुक्त केलेले नव्हते. साहजिकच तेथील रहिवाशांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. जे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावरही इतर दवाखान्याच्या अतिरिक्त कारभारामुळे या विस्थापितांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र होते. या वसाहतीतील दवाखान्यामधील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी विस्थापितांनी संबंधीत जिल्हा परिषद व शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने मागणी केली होती. त्याच बरोबर जिल्हा परिषदेनेदेखील पाठपुरावा केला होता. या पाश्र्वभूमिवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील गोपाळपूर, वाडीजावदा, वडछील, त:हावद, चिखली व काथर्दे दिगर या पुनर्वसन वसाहतीतील दवाखान्यांमधील रिक्त जागांना नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येक दवाखान्यातील एकूण चार पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, आरोग्य सेविका व शिपाई अशा पदांचा समावेश आहे. या दवाखान्यांमधील रिक्त जागांबाबत आरोग्य विभागाने कर्मचा:यांना मान्यता दिल्यामुळे वसाहधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. मात्र आता रिक्त पदांची भरतीची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी विस्थापीतांनी केली आहे.