शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भुरटय़ा चोरांच्या उपद्रवाने प्रकाशा ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:00 IST

पुष्पदंतेश्वर मंदिरात तिस:यांदा चोरी : शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून डिङोलही लंपास

प्रकाशा : भुरटय़ा चोरांचा प्रकाशा येथे सुळसुळाट झाला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सोमवारी रात्री येथील पुष्पदंतेश्वर मंदिराचे लोखंडाचे दोन दरवाजांचे कुलूप तोडून चोरटय़ांनी गाभा:यातील मोठय़ा आकाराची चांदीची मूर्ती, चार मोठे घंटे, गळती आदी वस्तू चोरुन नेल्या तर एका शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून 40 लीटर डिङोल चोरीस गेल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस  उंचावर पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर याआधीही तीनवेळा इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीला गेली आहे. या घटनेला तीन महिने झाले नाही तोच सोमवारी रात्री         पुन्हा मंदिराच्या दोन्ही लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून गाभा:यातील चांदीची मोठय़ा आकाराची पाच ते सात किलो वजनाची नागाची मूर्ती, लहान-मोठे चार घंटे, तांब्याची गळती आदी वस्तू चोरुन नेल्या. तोडलेले कुलूपही चोरटय़ांनी सोबत नेले. हा प्रकार सकाळी पुजारींच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मंदिरात चोरी होऊ नये          म्हणून गाभा:यात दोन महिन्यापूर्वीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता.दुसरी घटनेत चोरटय़ांनी ट्रॅक्टरमधील 40 लीटर डिङोल लंपास केले.  गावातील तोताराम महाराज मंदिराजवळील रहिवासी सतीश भगवान चौधरी यांच्या घरासमोर ट्रॅक्टर उभे होते. सकाळी शेतात जावे लागते म्हणून ट्रॅक्टरच्या टाकीत डिङोल           फुल भरून ठेवले होते. त्यात 40 लीटरपेक्षा जास्त डिङोल होते. चोरटय़ांनी टाकीची नळी कापून ते चोरुन नेले. ही घटनादेखील त्यांच्याकडे दुस:यांदा  घडली आहे. पहिल्या घटनेला महिनादेखील         झाला नाही. दीड महिन्यापूर्वी गावातील गुप्तेश्वर मंदिरामागून नवी जीप चोरीची घडना घडली होती.           त्या जीपचा अद्यापही तपास लागलेला नाही. गावात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मंदिर परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे कसून शोध घेतला तर नक्कीच धागेदोरे हाती लागतील यात शंका नाही.प्रकाशा गाव  व परिसरात भुरटय़ा चोरांनी धुमाकूळ घातला असून वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून येथे पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून येथील दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचा:यांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.